श्रीमंत म्हणाल तर पहिलं डोक्यात येतो तो पैसा. पण श्रीमंती फक्त पैशात नसते. ते एका नात्यात पण असते. मग ते आई मुलाचं असो की भावा बहिणीच नाही तर कोंत ही असो.
श्रीमंती ही पैशात नसते,पैसा नसला तरी आपण सगळ्यात श्रीमंत आहोत.
पैशाची श्रीमंती सगळ्यात वाईट. त्याने नात कमकुवत होत.जे नात पैशाचा जोरावर आहे ते काही जास्त टिकत नाही.
पैसा हे रब्बर चा बॉल सारखं असतं एकदा गेला तर परत कमावता येतो पण नात काचेचा बॉल सारखं असतं. एकदा की तडा गेला की पहिल्या सारखी होत नाही.महणून आपण मानतो माणसं महत्वाची पैसा काय आज आहे उद्या नाही.
महणुन नाती जपा कारण मेल्या नंतर पैसा काय बरोबर घेऊन जाणार नाही.पण मेल्या आधी घडवलेली नाती कायम लक्षात राहील.
Bhagyashree थोरात