माझा आयुष्यात तुझ येणं हि
सुखद आनंदाचे पावलं आहेत....
तुझ असं माझ होऊन राहणं
हे दोघांचे हि मन गुंतण्याची चाहूल आहे.....
सखा
कधी समोर न पाहून हि तुज अस्तित्व भासणं
हे मनाला वेढलेल भिती च काहुर आहे....
तुला मागे सोडुन पुढे जाणं
हा तु निर्माण केलेल्या नियतीचा भाग आहे.....
प्रेम म्हणजे खरं काय असतं हे नं कळलेल गणितं आहे...
ज्यात फक्त देत जायचं तर मग घेण्याची इच्छा कधी करायची....
अजुन ही वेड्या मनाला वाटतं प्रेम हे निर्मळ असतं....
फक्त ते समोरील व्यक्ती वर करता येयाला पाहिजे....