उध्वस्थ भाग -१

वेगवेगळ्या मानसिक स्थित्यंतरांतून जातांना जाणीवां पलीकडचे कोलाहल मनाचा ताबा घ्यायला लागतात तेंव्हा आपण अंतर्मुख होऊन आपलं काय चुकतंय याचा विचार करायला हवा.. दुसऱ्या चा विचार करतांनाही स्वतःचं अस्तित्व आहे आणि ते शाबूत ठेवायचा हक्क कुणीही हिरावून घेऊ शकत नाही..तुमचा आत्मविश्वास हा जबरदस्त हवा मात्र.. ठाम पणे नाही म्हणायला शिकणं.. रिलेशन्स संदर्भात लिहीत होते तेंव्हा narcissistic behavior(आत्ममुग्धता ) हा प्रकार वाचनांत आला.. आपलं काही चुकतंय याची भ्रांती नसणं ..ते कबुलच न करणं हा प्रकार ..आपल्याला हवं तसंच आणि तेच वागावं ईतरांनी या अट्टाहासापायी मानसिक रुग्ण होत जातांत ही लोकं ..यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही कोसळवून टाकतात.. भावनिक ,शारीरीक हादरवून टाकतात.. विचार करण्याची क्षमताही क्षीण होत जाते ..ईतका प्रचंड ताण ही काही वेळा सहन करावा लागतो..आयुष्य उध्वस्थ ही होतांत .. बरेच जणांची.. ही कथा तोच संदर्भ घेऊन लिहीलेली आहे..

#उध्वस्थ भाग -1 / 2

ही कथा संपुर्ण
काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.. कथेचे हक्क लेखिकेकडे अबाधित आहेत..

विजांचा कडकडाट,अंगावर येतोय...एकाएकीच निरभ्र असलेलं आभाळ..गडद काळंभोर झालं...वेडेवाकडे आसूड आेढत सौदामिनी रौद्र रूप दाखवायला लागली...
पावसाचा तडाखा, काळजात धडकी भरवणारा....प्रचंड आवेगात त्यांनं थैमान घातलं.....
मिहीर गाडीच्या काचा वर करत खाली वाकला...बाप रे पेट्रोल संपलं तर नाही गाडीतलं..?
वैदेही चा जीव वर खाली व्हायला लागला...
"काय शोधतोयस...?"
"आपण यायला नको होतं एवढ्या लांब.."
ढगफूटी होईल असं वाटतंय..कसे पोचणार घरी आपण...?"
"जरा शांत बसशील...?"
ईतक्या जोरात ओरडला मिहीर...
वैदेहीनं अंगच चोरून घेतलं...काही न बोलता..सीट बेल्ट गच्च धरला...मिहीरनं
नुसतंच बघितलं वैदेही कडं. आपल्या ओरडण्याने भेदरलीय ती हे जाणून होता तो...पण काही बोलला नाही...
वैदेहीच्या साईडला वाकून बघत त्याने तीची काच नीट वर झालीय का पाहीली..एरवी त्यांचं इतकं जवळ येणं कावरं
बावरं करायचं तीला..पण आज भीतीनं थरथरत ती आणखीन आक्रसून बसली...
"उद्या येणार आहेस ना...एगेंज मेंट रिंग सिलेक्ट करायला...? काय गं काय विचारतोय मी...?"
" अं. ,काय म्हणालास..?"
" काही नाही ".
"मलाच वाटलं का मग, तू काहीतरी विचारलंस..?"वैदेही म्हणाली...थोडा वेळ निशब्द शांतता...
एवढ्यात वैदेहीचा फोन वाजायला लागला...
पाऊस मी म्हणत होता..समोरचं काहीही दिसत नव्हतं..गाडी थांबवून पाऊस थांबायची वाट पहाणं भाग होतं... हातातला फोन ही दोन तीन वेळा खाली पडता पडता वाचला...
"घे ना फोन कुणाचा आहे बघ तरी..."
"हो घेते..."
"अरे,शेखर तू आत्ता केलास फोन..?
केंव्हाची वाट पहातीय मी...
हो ना रे केवढा पाऊस आहे...अडकलोय आम्ही पण वाटेतच..नाही तसं घाबरण्या सारखं नाही काही...मिहीर आहे नं तो असला की कसली भीती...?"
तीनं नजरेचा कटाक्ष भेदरतच मिहीर वरून फीरवला..छद्ममी हसत त्याने गाडीला स्टार्टर मारला... गाडीचा वेग तो मुद्दाम वाढवतोय हे जाणवत होतं...सावरून बसता ही येईना ईतकी गाडी बेफाम चालवत होता..तो..येणारी वळणं अक्षरशः काळ वळणं ठरावीत...
"नाही माझं काही प्लँनिंग नाही दुसरं"
आपलं आधीच ठरलं होतं की नाटकाचं वैगरे..हो नां माझ्याकडे देऊन ठेवलियत अपूर्व ने तिकीटं ..शहाणाच आहे..तो उशीरा येणार आहे माझ्या साठी थांबू नका म्हणालाय..."
हो रे येते नक्की...1 तास आधी...?
कुठे भेटूया...? बरं..बरं.. नाही विचारतेच आत्ता ..मिहीर आहे बरोबर...हो रे येते...."
कर्कचून ब्रेक दाबला...मिहीर ने...
हातातला फोन उडून जोरात खाली आपटला..
खाली वाकून वैदेही फोन शोधायला लागली...
"उद्या येणार नाहीयेस माझ्या बरोबर...?"
तुला हेच विचारत होतो मघाशी मी...जायचंय अंगठी खरेदीला..तुझं लक्ष नव्हतं..."
आमचा आधीच ठरलाय उद्याचा कार्यक्रम...
किती दिवसांनी भेटणार आहोत सगळे..."
" पण मग माझं काय...?"
मी सगळ्या अपाँइ्टमेंट्स कँन्सल केल्यात उद्यासाठी...."
" मिहीर तू हे काल सांगितलंयस मला..."
परवा जाऊ आपण..अजून वेळ आहे एगेंजमेंटला..."
" ठीक आहे... होणाऱ्या नवऱ्या पेक्षा मित्र जवळचे वाटतात तुला...."
"तसं नाहीये ...तू समजून घेत नाहीस मला..."
माझी पर्स कुठंय....? किती बेफाम चालवतोस गाडी..."
"काय झालं ?"
"गाडी का थांबवलीस...?"
"पर्स हवीय ना तुझी...?"
मिहीर नं गाडी त्याच वेगात रिवर्स घेतली...
वैदेहीच्या साईडचा दरवाजा उघडला...पावसाचा जोरदार झोत गाडीत शिरला...
"उतर खाली पर्स पडलीय तुझी आण जा..."
वैदेही स्तब्धच झाली..म्हणजे मघाशी मी फोन घ्यायला वाकले तेंव्हा या माणसानं माझी पर्स खिडकीतून फेकून दिली...?
कापरं भरलं आधीच पावसांनं निम्मं शरीर ओलंचिंब झालेलं..त्यात आता पर्स आणायला मीच जावं ...? शैतान आहे नुसता...
"नकोय मला पर्स" "नाहीये काही विशेष त्यात"
.. तसं कसं तिकीटं नाहीत का महत्वाची..
जा आण जा पर्स...
इतका हुकुमी आवाज की...
वैदेही उतरलीच गाडीतून...
सोसाट्याच्या वाऱ्याचा झोत आत आला स्थिरही रहाता येईना तीला..पर्स कुठयं तेही दिसेना...
रोडवर एकही वहान नाही...खरंतर भीतीनं गाळण उडायची तीची..पण एका तिरमिरीत तीनं 1/2फर्लांगांचं अंतर कापलं...रस्त्याच्या मधोमध पडलेली पर्स घेतली आणि ती तशीच शांत उभी राहीली..अपमानाचा कोसळणारा पाऊस झेलत...
थोड्या वेळाने शेजारी गाडी थांबलीय...पण दरवाजा नाही उघडलेला हे जाणवलं तीला..तस ती ही शांत उभीच राहीली आणखी कडेलोटाची वाट पहात...बधीर झालेलं मन ,शरीर, संवेदनाच नाहीशा झालेल्या...
मिहीर नं 5 मिनीटांनी दरवाजा उघडला...तो हातानं आत येण्याची खूण करत होता...
एखाद्या प्रेतासारखी यंत्रवत ती सीटवर बसली.
.. दरवाजा ओढून घ्यायची ही शुद्ध नव्हती तीला....मिहीरनंच वाकून दरवाजा ओढून घेतला....वैदेहीचा ओलाचिंब आरसपानी देह...अंगोपांगाला चिकटलेला तीची साडी...
मिहीरनं तीला वेढून घेतलं...
तीचा चेहेरा दोन्ही हातात धरुन तो ओठांवर चुंबनांचा वर्षाव करायला लागला....हींस्त्र श्वापदांनं सावजाला जेर बंद करावं तसा तीच्यावर तुटून पडला....
बर्फाळलेली वैदेही थोडी भानावर आली...
"बास्ससससस"
म्हणत तीनं मिहीरला ढकलून दिलं...तीच्या जरबेच्या आवाजानं गडबडला मिहीर...
ती असं झिडकारेल वाटलं नव्हतं त्याला...
"काय दिसतीयस तू ..संयम सुटतोय माझा...तोल ढळतोय...माझा एवढा अधिकार नाही तुझ्यावर...?
आख्खी कच्ची खाऊन टाकावीशी वाटतीय तुला...."
ऩिष्प्राण डोळे थिजलेली नजर...
" खाशिल कच्चीच नेम नाही तुझा..."
वैदेही म्हणाली...
तीनं कच्च ओल्या पर्स मधली तिकीटं शांतपणे काढली...मुद्दाम मिहीर समोर धरली आणि फाडून टाकली...."हेच हवं होतं ना तुला..सांगायचंस मग तसं..."
मिहीर जिंकल्याच्या अविर्भावात गाडी चालवत राहीला....
" घरी येतीयस का...?"
" कुणाच्या...?"
"आपल्या, सकाळी सोडतो घरी तुला..."
"नको , दादा थांबलाय...
"मी जाईन घरी त्याच्या बरोबर..."
"काय...? काय बरळतीयस...?
एवढ्या तूफान पावसांत येईल तो...?
impossible..."
"म्हणूनच येईल..."
"वेडी आहेस कुणावर पण विश्वास ठेवतेस..."
"खरंय ... नकोच होता ठेवायला.."
" मी घरीच जाईन...माझ्या....."
"O.k.as u wish.."
मिहीरनं गाडीतला AC फुल्ल केला...
"मला ,थंडी वाजतीय मिहीर बंद कर AC"
मिहीरनं थरथरणाऱ्या वैदेही कडे असं पाहीलं
की ती काहीही न बोलता ... आणखीन
गुरफटून बसली....
"माझ्याकडे सोय होती..."
"तूच थांबवलंस..."
"गाडी थांबव मिहीर...दादा , आलाय...!"
"अरेच्या, खरंच की...
जाणार मग...? तुझ्या घरी...?"
काहीही न बोलता वैदेही गाडीतून खाली उतरली...निरोप ही न घेता...मिहीरचा....
" अग थांब, भिजत का येतीयस...?"
दादा गाडीतून उतरून धावत आला...
वैदेहीनं त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं...
"काय झालंय...वैदु...?
अशी का भेदरलीयस तू...?"
आणि हे काय ईतकी कशी भिजलीयस..?"
मागच्या सीटवरचा कोट त्याने तीला दिला ..
आणि तीचं थरथरणं भयचकीत नजरेनं पहात राहीला.... क्रमशः


#उध्वस्थ भाग -2


घरी आल्या आल्या रवि दादानं वैदेही ला
फ्रेश व्हायला पाठवलं...
"ईतकी का भिजलीय ही ..?"
"किती वेळ झालाय आणि मिहीरला कळत नाही का..हे..?"
"अग आई..बहुतेक जेवलेली पण दिसत नाहीये वैदू.., तू काहीतरी गरम दे तीला खायला..आणि कृपा करून आत्ता काहीही विचारू नकोस तीला...मलाही नक्की माहीत नाहीये..पण दोघांच्याच काहीतरी झालंय हे निश्चित...
मी बघतो...काय ते..."
"जेवली नाहीये...? अरे देवा...!
ईतका वेळ होती कुठं दोघं...?
जेवायला जातो , लवकर येतो असं सांगून तर नेलं की मिहीर ने..."
कमाल आहे माणसाची..."
रात्रीचा 1.30 वाजलाय , घरी येण्याची ही वेळ आहे...?"
"हो ,खरंय , जाऊ देत बाकीचं... काहीतरी घेऊन ये. खायला ..मी विचारतो...तीला..."
थोड्या वेळाने रवि गरम दूध, सँडविच असं घेऊन रुम मध्ये आला वैदेहीच्या...
"येऊ का गं आत...?"
"ये ना रे दादा..."
"खाऊन घे काहीतरी..तू जेवली नाहीयेस..?"
"तू कसं ओळखलंस..?"
"भाऊ आहे मी तुझा...काय झालंय वैदेही...?"
वैदेही गळ्यात पडून रडायलाच लागली..
"अग हो हो..काय झालंय ते तरी सांग..?
भांडलाय का दोघं...?"
" मला हे लग्न करायचं नाहीये दादा..नकोय मला.."
" वेडा बाई कुठली..! होतात गं भाडणं..
विसरायचं असतं सगळं..."
तू आधी खाऊन घे...उद्या बोलू...विश्रांती घे..."
" मला भूख नाहीये...नकोय मला काही..."
" असं नाही करायचं मिहीरचा राग अन्नावर काढू नकोस..."
"नांव घेऊ नकोस त्याचं.."
#उध्वस्थ भाग -2
दूसरे दिवशी वैदेहीला किंचित कसकस जाणवायला लागली...पावसांत भिजलेलं बााधलं बहुतेक....
वहिनीनं तुळशीचा काढा आणून दिला...एक एक घोट रिचवतीय तो पर्य्ंतच बेल वाजली..
दारात मिहीर उभा....
" अरे तू कसा काय आत्ता...?"
" रहावत नाही वैदेही शिवाय ..?"
"फोन राहीला होता तो द्यायला आलोय...काल रागाचा पारा आऊट आँफ कंट्रोल होता...
मग म्हटलं फोन देऊन यावा..कुणाला करायचे असतील महत्वाचे फोन पंचाईत नको..."
"काय म्हणताहेत राणी सरकार आमच्या...?
जायचं का बाहेर shopping ला...आज नाही तरी कँन्सलच केलंय सगळं..."
" बरं नाहीये वाटत तीला...कसकस आहे अंगात..."रवि म्हणाला....
"काही विशेष वाटत नाहीये...अंग गरम लागत नाहीये.."
वैदेहीच्या कपाळाला हात लावुन मिहीर म्हणाला..."चल आवर जाऊन येऊ बाहेर..."
" असं करताय का ईथेच बसा गप्पा मारत..." रवि म्हणाला...
"तुमच्याशी गप्पा मारण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही... जा गं आवरतेस ना..? मी पंधरा
मिनिटं वाट पहातो..ये आवरून..." "तरी म्हणत होतो एवढा पाऊस आहे, तूफान कोसळतोय भिजू नकोस...ऐकत नाहीस ना माझं...!"
"चल आवर".....
" मी , कुठे ही येणार नाहीये....
आणि इकडे ये जरा मिहीर मला बोलायचंय तुझ्याशी..."
"आधी फोन घे तुझा..कोण स्पेशल आहे त्याला राहून नको जायला..फोन करायचा..."
"हो ना सगळीच स्पेशल आहेत माझी मित्र मैत्रीणी...मी जगू शकत नाही त्यांच्या शिवाय...तुझ्या सारखं एकलकोंड जगू शकत नाही मी..."काय बोलतीयस्...ताप डोक्यात चढलाय का...?"
" ताप नाही...तू गेलायस डोक्यात...पार भुगा केलायस डोक्याचा माझ्या...."
"तरी म्हणत होतो बाधेल तुला..पण हौस दांडगी ना पावसांत भिजायची..."
" पुरे हं आता ,किती खोटं बोलशील...सहन करतेय म्हणून काहीही बोलशील....?"
कसला सूड उगवतोयस माझ्यावर...?
सांग ना...सगळ्यां समोरच सांग आता...
तुझे इमले आहेत ना अहंकाराचे जमीन दोस्तच करणार आहे आज...स्वतः भोवती मायाजाल निर्माण केलंयस आभासांचं...अनभिषिक्त सम्राटाचा आव आणतोस...विरूद्ध बोललं की मृत्युदंडच त्याला...
तुझ्या भोवतीच जग फीरतंय असं वाटतं तुला...?"..माझं अस्तित्व, माझा आत्मसन्मान
ईतके टुकार वाटतात तुला...?"
" काय बरळतीयस..? मी कधी असं वागलो..?"
आणखीन किती खोटं वागत रहाणार आहेस मिहीर...स्वतःला फसवणं बंद कर...तुझा हा साळसूद पणाचा बुरखा आहेनं फाडणार आहे मी...मी उध्वस्त होणार नाहीये...तुला करणार आहे या क्षणी...."
"अग वैदु , शांत हो...काहीही बोलतीयस तू..जरा मर्यादा ठेव बोलण्यातली..."
" मर्यादा ठेवू आई ..? यानं काय काय भोगायला लावलंय सांगितलं नं तर धक्के मारून हाकलून काढाल याला...सहन शक्तीचा अंत पाहीलाय याने अगदी...पण आता नाही मी गप्प बसणार..झाली तेवढी कुचंबणा पुरे झाली...घुसमट ही..."
" कुणावर संशय आहे तुझा...? माझ्या मित्रांवर..?
अफेयर आहे त्यांच्याशी वाटतं तुला...?
काय म्हणायचास...वैदेही नांव आहे तुझं
निर्दोषत्व सिद्ध तर...?
सीतेनं दिली अग्नी परीक्षा, तू ही दे...
हो ना..बघ माझ्या डोळ्यात विश्वास घातकी आहे मी...?
मैत्रीचा सच्चेपणा, सोज्वळपणा कळलाच नाही कधी तुला...
त्यातली सात्विकता कळायची लायकी नाही तुझी...
कोणते निकष लावतोस..माझ्या शुद्ध चारीत्र्याचे..?"
कशाची सत्व परीक्षा..कुणा साठी...?"
तुला कोणी दिला अधिकार हा...?माझी
परीक्षा घेणार तू..तू...?
तू आहेस का श्रीराम, मर्यादा पुरूषोत्तम...?
मग तू कोणत्या अधिकारानं माझी परीक्षा घेणार आहेस...?"
तरी देते मी अग्नीपरीक्षा... चल आहे तयार मी...
नंबर फीरव..माझ्या मित्रांचे...
कुणाला करतोस आधी फोन..वैभव, अमित, अनुपम, शेखर, श्री...लाव फोन...
बोलावून घेऊ या सगळ्यांनाच...सोक्ष मोक्ष ..होऊनच जाऊ देत आज...."
सांग पटापट कुणाला करू फोन...?"
"अग, किती चिडतीयस...मी गंमत केली तुझी..माझं काही म्हणणं नाहीये..उगीच गैरसमज करून घेतीयस..."
गंमत असली ..? जीवघेणी...?
मीच करते फोन थांब...सगळीच येऊ देत..."
वैदेहीने फोन लावाय साठी फोन आँन केला...
"काय केलायस, फोनचा गोंधळ घातलायस..?"
"माझे सगळे काँटँक्ट नंबर उडवलेत यांनं
डीलीट केलेत..."
" दादा, तुझ्याकडे आहेत नंबर सगळ्यांचे..कर एकेकाला फोन..मैत्री साठी जीव पणाला लावणारे मित्र आहेत माझे..एका फोनवर येतील.."
मिहीर ईतका हतबल झाला...
वैदेहीच्या समोर गुडघ्यावर बसला.."माफ कर मला...चुकलो मी...तू फक्त माझीच असावीस या अट्टाहासा पोटी घडत गेलं हे...माझं प्रेम आहे तुझ्यावर नाकारू नकोस , अव्हेरू नकोस असं..."
" ती वेळ गेलीय केंव्हाचं...मिहीर
आता एक करायचं...माझ्या आयुष्यातून जाशिलच दुसऱ्या कुणाचं आयुष्य बरबाद करू नकोस...सगळ्या नातेवाईकांना फोन करायचेस.. वैदेहीनं लग्न मोडलंय म्हणून सांगायचं...."
"आई, जाऊ देत याला की आणखी सरबराई करणार आहेस याची...?"
"धन्य आहे तुझी...."
"वैदेही नांवाचं सार्थक केलंस आज.."
खरी वैदेही झालीस...अभिमान वाटतो तुझा...लग्ना आधीच हा निर्णय घेतलास आम्हाला नाहीतर काही कळलच नसत.." आईनं पटकन वैदेहीला मिठीत घेतल..
दादानं फक्त हातानं खूण केली मिहीरला तू जाऊ शकतोस म्हणून..
मनातला दुभंग सांभाळत मिहीर झटक्यात उठला .. माझा अहंकार उध्वस्थ केलास वैदेही ,जमलच तर क्षमा कर मला.. "
क्रमशः
©लीना राजीव.
#उध्वस्थ भाग -1 / 2

ही कथा संपुर्ण
काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.. कथेचे हक्क लेखिकेकडे अबाधित आहेत..

विजांचा कडकडाट,अंगावर येतोय...एकाएकीच निरभ्र असलेलं आभाळ..गडद काळंभोर झालं...वेडेवाकडे आसूड आेढत सौदामिनी रौद्र रूप दाखवायला लागली...
पावसाचा तडाखा, काळजात धडकी भरवणारा....प्रचंड आवेगात त्यांनं थैमान घातलं.....
मिहीर गाडीच्या काचा वर करत खाली वाकला...बाप रे पेट्रोल संपलं तर नाही गाडीतलं..?
वैदेही चा जीव वर खाली व्हायला लागला...
"काय शोधतोयस...?"
"आपण यायला नको होतं एवढ्या लांब.."
ढगफूटी होईल असं वाटतंय..कसे पोचणार घरी आपण...?"
"जरा शांत बसशील...?"
ईतक्या जोरात ओरडला मिहीर...
वैदेहीनं अंगच चोरून घेतलं...काही न बोलता..सीट बेल्ट गच्च धरला...मिहीरनं
नुसतंच बघितलं वैदेही कडं. आपल्या ओरडण्याने भेदरलीय ती हे जाणून होता तो...पण काही बोलला नाही...
वैदेहीच्या साईडला वाकून बघत त्याने तीची काच नीट वर झालीय का पाहीली..एरवी त्यांचं इतकं जवळ येणं कावरं
बावरं करायचं तीला..पण आज भीतीनं थरथरत ती आणखीन आक्रसून बसली...
"उद्या येणार आहेस ना...एगेंज मेंट रिंग सिलेक्ट करायला...? काय गं काय विचारतोय मी...?"
" अं. ,काय म्हणालास..?"
" काही नाही ".
"मलाच वाटलं का मग, तू काहीतरी विचारलंस..?"वैदेही म्हणाली...थोडा वेळ निशब्द शांतता...
एवढ्यात वैदेहीचा फोन वाजायला लागला...
पाऊस मी म्हणत होता..समोरचं काहीही दिसत नव्हतं..गाडी थांबवून पाऊस थांबायची वाट पहाणं भाग होतं... हातातला फोन ही दोन तीन वेळा खाली पडता पडता वाचला...
"घे ना फोन कुणाचा आहे बघ तरी..."
"हो घेते..."
"अरे,शेखर तू आत्ता केलास फोन..?
केंव्हाची वाट पहातीय मी...
हो ना रे केवढा पाऊस आहे...अडकलोय आम्ही पण वाटेतच..नाही तसं घाबरण्या सारखं नाही काही...मिहीर आहे नं तो असला की कसली भीती...?"
तीनं नजरेचा कटाक्ष भेदरतच मिहीर वरून फीरवला..छद्ममी हसत त्याने गाडीला स्टार्टर मारला... गाडीचा वेग तो मुद्दाम वाढवतोय हे जाणवत होतं...सावरून बसता ही येईना ईतकी गाडी बेफाम चालवत होता..तो..येणारी वळणं अक्षरशः काळ वळणं ठरावीत...
"नाही माझं काही प्लँनिंग नाही दुसरं"
आपलं आधीच ठरलं होतं की नाटकाचं वैगरे..हो नां माझ्याकडे देऊन ठेवलियत अपूर्व ने तिकीटं ..शहाणाच आहे..तो उशीरा येणार आहे माझ्या साठी थांबू नका म्हणालाय..."
हो रे येते नक्की...1 तास आधी...?
कुठे भेटूया...? बरं..बरं.. नाही विचारतेच आत्ता ..मिहीर आहे बरोबर...हो रे येते...."
कर्कचून ब्रेक दाबला...मिहीर ने...
हातातला फोन उडून जोरात खाली आपटला..
खाली वाकून वैदेही फोन शोधायला लागली...
"उद्या येणार नाहीयेस माझ्या बरोबर...?"
तुला हेच विचारत होतो मघाशी मी...जायचंय अंगठी खरेदीला..तुझं लक्ष नव्हतं..."
आमचा आधीच ठरलाय उद्याचा कार्यक्रम...
किती दिवसांनी भेटणार आहोत सगळे..."
" पण मग माझं काय...?"
मी सगळ्या अपाँइ्टमेंट्स कँन्सल केल्यात उद्यासाठी...."
" मिहीर तू हे काल सांगितलंयस मला..."
परवा जाऊ आपण..अजून वेळ आहे एगेंजमेंटला..."
" ठीक आहे... होणाऱ्या नवऱ्या पेक्षा मित्र जवळचे वाटतात तुला...."
"तसं नाहीये ...तू समजून घेत नाहीस मला..."
माझी पर्स कुठंय....? किती बेफाम चालवतोस गाडी..."
"काय झालं ?"
"गाडी का थांबवलीस...?"
"पर्स हवीय ना तुझी...?"
मिहीर नं गाडी त्याच वेगात रिवर्स घेतली...
वैदेहीच्या साईडचा दरवाजा उघडला...पावसाचा जोरदार झोत गाडीत शिरला...
"उतर खाली पर्स पडलीय तुझी आण जा..."
वैदेही स्तब्धच झाली..म्हणजे मघाशी मी फोन घ्यायला वाकले तेंव्हा या माणसानं माझी पर्स खिडकीतून फेकून दिली...?
कापरं भरलं आधीच पावसांनं निम्मं शरीर ओलंचिंब झालेलं..त्यात आता पर्स आणायला मीच जावं ...? शैतान आहे नुसता...
"नकोय मला पर्स" "नाहीये काही विशेष त्यात"
.. तसं कसं तिकीटं नाहीत का महत्वाची..
जा आण जा पर्स...
इतका हुकुमी आवाज की...
वैदेही उतरलीच गाडीतून...
सोसाट्याच्या वाऱ्याचा झोत आत आला स्थिरही रहाता येईना तीला..पर्स कुठयं तेही दिसेना...
रोडवर एकही वहान नाही...खरंतर भीतीनं गाळण उडायची तीची..पण एका तिरमिरीत तीनं 1/2फर्लांगांचं अंतर कापलं...रस्त्याच्या मधोमध पडलेली पर्स घेतली आणि ती तशीच शांत उभी राहीली..अपमानाचा कोसळणारा पाऊस झेलत...
थोड्या वेळाने शेजारी गाडी थांबलीय...पण दरवाजा नाही उघडलेला हे जाणवलं तीला..तस ती ही शांत उभीच राहीली आणखी कडेलोटाची वाट पहात...बधीर झालेलं मन ,शरीर, संवेदनाच नाहीशा झालेल्या...
मिहीर नं 5 मिनीटांनी दरवाजा उघडला...तो हातानं आत येण्याची खूण करत होता...
एखाद्या प्रेतासारखी यंत्रवत ती सीटवर बसली.
.. दरवाजा ओढून घ्यायची ही शुद्ध नव्हती तीला....मिहीरनंच वाकून दरवाजा ओढून घेतला....वैदेहीचा ओलाचिंब आरसपानी देह...अंगोपांगाला चिकटलेला तीची साडी...
मिहीरनं तीला वेढून घेतलं...
तीचा चेहेरा दोन्ही हातात धरुन तो ओठांवर चुंबनांचा वर्षाव करायला लागला....हींस्त्र श्वापदांनं सावजाला जेर बंद करावं तसा तीच्यावर तुटून पडला....
बर्फाळलेली वैदेही थोडी भानावर आली...
"बास्ससससस"
म्हणत तीनं मिहीरला ढकलून दिलं...तीच्या जरबेच्या आवाजानं गडबडला मिहीर...
ती असं झिडकारेल वाटलं नव्हतं त्याला...
"काय दिसतीयस तू ..संयम सुटतोय माझा...तोल ढळतोय...माझा एवढा अधिकार नाही तुझ्यावर...?
आख्खी कच्ची खाऊन टाकावीशी वाटतीय तुला...."
ऩिष्प्राण डोळे थिजलेली नजर...
" खाशिल कच्चीच नेम नाही तुझा..."
वैदेही म्हणाली...
तीनं कच्च ओल्या पर्स मधली तिकीटं शांतपणे काढली...मुद्दाम मिहीर समोर धरली आणि फाडून टाकली...."हेच हवं होतं ना तुला..सांगायचंस मग तसं..."
मिहीर जिंकल्याच्या अविर्भावात गाडी चालवत राहीला....
" घरी येतीयस का...?"
" कुणाच्या...?"
"आपल्या, सकाळी सोडतो घरी तुला..."
"नको , दादा थांबलाय...
"मी जाईन घरी त्याच्या बरोबर..."
"काय...? काय बरळतीयस...?
एवढ्या तूफान पावसांत येईल तो...?
impossible..."
"म्हणूनच येईल..."
"वेडी आहेस कुणावर पण विश्वास ठेवतेस..."
"खरंय ... नकोच होता ठेवायला.."
" मी घरीच जाईन...माझ्या....."
"O.k.as u wish.."
मिहीरनं गाडीतला AC फुल्ल केला...
"मला ,थंडी वाजतीय मिहीर बंद कर AC"
मिहीरनं थरथरणाऱ्या वैदेही कडे असं पाहीलं
की ती काहीही न बोलता ... आणखीन
गुरफटून बसली....
"माझ्याकडे सोय होती..."
"तूच थांबवलंस..."
"गाडी थांबव मिहीर...दादा , आलाय...!"
"अरेच्या, खरंच की...
जाणार मग...? तुझ्या घरी...?"
काहीही न बोलता वैदेही गाडीतून खाली उतरली...निरोप ही न घेता...मिहीरचा....
" अग थांब, भिजत का येतीयस...?"
दादा गाडीतून उतरून धावत आला...
वैदेहीनं त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं...
"काय झालंय...वैदु...?
अशी का भेदरलीयस तू...?"
आणि हे काय ईतकी कशी भिजलीयस..?"
मागच्या सीटवरचा कोट त्याने तीला दिला ..
आणि तीचं थरथरणं भयचकीत नजरेनं पहात राहीला.... क्रमशः


#उध्वस्थ भाग -2


घरी आल्या आल्या रवि दादानं वैदेही ला
फ्रेश व्हायला पाठवलं...
"ईतकी का भिजलीय ही ..?"
"किती वेळ झालाय आणि मिहीरला कळत नाही का..हे..?"
"अग आई..बहुतेक जेवलेली पण दिसत नाहीये वैदू.., तू काहीतरी गरम दे तीला खायला..आणि कृपा करून आत्ता काहीही विचारू नकोस तीला...मलाही नक्की माहीत नाहीये..पण दोघांच्याच काहीतरी झालंय हे निश्चित...
मी बघतो...काय ते..."
"जेवली नाहीये...? अरे देवा...!
ईतका वेळ होती कुठं दोघं...?
जेवायला जातो , लवकर येतो असं सांगून तर नेलं की मिहीर ने..."
कमाल आहे माणसाची..."
रात्रीचा 1.30 वाजलाय , घरी येण्याची ही वेळ आहे...?"
"हो ,खरंय , जाऊ देत बाकीचं... काहीतरी घेऊन ये. खायला ..मी विचारतो...तीला..."
थोड्या वेळाने रवि गरम दूध, सँडविच असं घेऊन रुम मध्ये आला वैदेहीच्या...
"येऊ का गं आत...?"
"ये ना रे दादा..."
"खाऊन घे काहीतरी..तू जेवली नाहीयेस..?"
"तू कसं ओळखलंस..?"
"भाऊ आहे मी तुझा...काय झालंय वैदेही...?"
वैदेही गळ्यात पडून रडायलाच लागली..
"अग हो हो..काय झालंय ते तरी सांग..?
भांडलाय का दोघं...?"
" मला हे लग्न करायचं नाहीये दादा..नकोय मला.."
" वेडा बाई कुठली..! होतात गं भाडणं..
विसरायचं असतं सगळं..."
तू आधी खाऊन घे...उद्या बोलू...विश्रांती घे..."
" मला भूख नाहीये...नकोय मला काही..."
" असं नाही करायचं मिहीरचा राग अन्नावर काढू नकोस..."
"नांव घेऊ नकोस त्याचं.."
#उध्वस्थ भाग -2
दूसरे दिवशी वैदेहीला किंचित कसकस जाणवायला लागली...पावसांत भिजलेलं बााधलं बहुतेक....
वहिनीनं तुळशीचा काढा आणून दिला...एक एक घोट रिचवतीय तो पर्य्ंतच बेल वाजली..
दारात मिहीर उभा....
" अरे तू कसा काय आत्ता...?"
" रहावत नाही वैदेही शिवाय ..?"
"फोन राहीला होता तो द्यायला आलोय...काल रागाचा पारा आऊट आँफ कंट्रोल होता...
मग म्हटलं फोन देऊन यावा..कुणाला करायचे असतील महत्वाचे फोन पंचाईत नको..."
"काय म्हणताहेत राणी सरकार आमच्या...?
जायचं का बाहेर shopping ला...आज नाही तरी कँन्सलच केलंय सगळं..."
" बरं नाहीये वाटत तीला...कसकस आहे अंगात..."रवि म्हणाला....
"काही विशेष वाटत नाहीये...अंग गरम लागत नाहीये.."
वैदेहीच्या कपाळाला हात लावुन मिहीर म्हणाला..."चल आवर जाऊन येऊ बाहेर..."
" असं करताय का ईथेच बसा गप्पा मारत..." रवि म्हणाला...
"तुमच्याशी गप्पा मारण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही... जा गं आवरतेस ना..? मी पंधरा
मिनिटं वाट पहातो..ये आवरून..." "तरी म्हणत होतो एवढा पाऊस आहे, तूफान कोसळतोय भिजू नकोस...ऐकत नाहीस ना माझं...!"
"चल आवर".....
" मी , कुठे ही येणार नाहीये....
आणि इकडे ये जरा मिहीर मला बोलायचंय तुझ्याशी..."
"आधी फोन घे तुझा..कोण स्पेशल आहे त्याला राहून नको जायला..फोन करायचा..."
"हो ना सगळीच स्पेशल आहेत माझी मित्र मैत्रीणी...मी जगू शकत नाही त्यांच्या शिवाय...तुझ्या सारखं एकलकोंड जगू शकत नाही मी..."काय बोलतीयस्...ताप डोक्यात चढलाय का...?"
" ताप नाही...तू गेलायस डोक्यात...पार भुगा केलायस डोक्याचा माझ्या...."
"तरी म्हणत होतो बाधेल तुला..पण हौस दांडगी ना पावसांत भिजायची..."
" पुरे हं आता ,किती खोटं बोलशील...सहन करतेय म्हणून काहीही बोलशील....?"
कसला सूड उगवतोयस माझ्यावर...?
सांग ना...सगळ्यां समोरच सांग आता...
तुझे इमले आहेत ना अहंकाराचे जमीन दोस्तच करणार आहे आज...स्वतः भोवती मायाजाल निर्माण केलंयस आभासांचं...अनभिषिक्त सम्राटाचा आव आणतोस...विरूद्ध बोललं की मृत्युदंडच त्याला...
तुझ्या भोवतीच जग फीरतंय असं वाटतं तुला...?"..माझं अस्तित्व, माझा आत्मसन्मान
ईतके टुकार वाटतात तुला...?"
" काय बरळतीयस..? मी कधी असं वागलो..?"
आणखीन किती खोटं वागत रहाणार आहेस मिहीर...स्वतःला फसवणं बंद कर...तुझा हा साळसूद पणाचा बुरखा आहेनं फाडणार आहे मी...मी उध्वस्त होणार नाहीये...तुला करणार आहे या क्षणी...."
"अग वैदु , शांत हो...काहीही बोलतीयस तू..जरा मर्यादा ठेव बोलण्यातली..."
" मर्यादा ठेवू आई ..? यानं काय काय भोगायला लावलंय सांगितलं नं तर धक्के मारून हाकलून काढाल याला...सहन शक्तीचा अंत पाहीलाय याने अगदी...पण आता नाही मी गप्प बसणार..झाली तेवढी कुचंबणा पुरे झाली...घुसमट ही..."
" कुणावर संशय आहे तुझा...? माझ्या मित्रांवर..?
अफेयर आहे त्यांच्याशी वाटतं तुला...?
काय म्हणायचास...वैदेही नांव आहे तुझं
निर्दोषत्व सिद्ध तर...?
सीतेनं दिली अग्नी परीक्षा, तू ही दे...
हो ना..बघ माझ्या डोळ्यात विश्वास घातकी आहे मी...?
मैत्रीचा सच्चेपणा, सोज्वळपणा कळलाच नाही कधी तुला...
त्यातली सात्विकता कळायची लायकी नाही तुझी...
कोणते निकष लावतोस..माझ्या शुद्ध चारीत्र्याचे..?"
कशाची सत्व परीक्षा..कुणा साठी...?"
तुला कोणी दिला अधिकार हा...?माझी
परीक्षा घेणार तू..तू...?
तू आहेस का श्रीराम, मर्यादा पुरूषोत्तम...?
मग तू कोणत्या अधिकारानं माझी परीक्षा घेणार आहेस...?"
तरी देते मी अग्नीपरीक्षा... चल आहे तयार मी...
नंबर फीरव..माझ्या मित्रांचे...
कुणाला करतोस आधी फोन..वैभव, अमित, अनुपम, शेखर, श्री...लाव फोन...
बोलावून घेऊ या सगळ्यांनाच...सोक्ष मोक्ष ..होऊनच जाऊ देत आज...."
सांग पटापट कुणाला करू फोन...?"
"अग, किती चिडतीयस...मी गंमत केली तुझी..माझं काही म्हणणं नाहीये..उगीच गैरसमज करून घेतीयस..."
गंमत असली ..? जीवघेणी...?
मीच करते फोन थांब...सगळीच येऊ देत..."
वैदेहीने फोन लावाय साठी फोन आँन केला...
"काय केलायस, फोनचा गोंधळ घातलायस..?"
"माझे सगळे काँटँक्ट नंबर उडवलेत यांनं
डीलीट केलेत..."
" दादा, तुझ्याकडे आहेत नंबर सगळ्यांचे..कर एकेकाला फोन..मैत्री साठी जीव पणाला लावणारे मित्र आहेत माझे..एका फोनवर येतील.."
मिहीर ईतका हतबल झाला...
वैदेहीच्या समोर गुडघ्यावर बसला.."माफ कर मला...चुकलो मी...तू फक्त माझीच असावीस या अट्टाहासा पोटी घडत गेलं हे...माझं प्रेम आहे तुझ्यावर नाकारू नकोस , अव्हेरू नकोस असं..."
" ती वेळ गेलीय केंव्हाचं...मिहीर
आता एक करायचं...माझ्या आयुष्यातून जाशिलच दुसऱ्या कुणाचं आयुष्य बरबाद करू नकोस...सगळ्या नातेवाईकांना फोन करायचेस.. वैदेहीनं लग्न मोडलंय म्हणून सांगायचं...."
"आई, जाऊ देत याला की आणखी सरबराई करणार आहेस याची...?"
"धन्य आहे तुझी...."
"वैदेही नांवाचं सार्थक केलंस आज.."
खरी वैदेही झालीस...अभिमान वाटतो तुझा...लग्ना आधीच हा निर्णय घेतलास आम्हाला नाहीतर काही कळलच नसत.." आईनं पटकन वैदेहीला मिठीत घेतल..
दादानं फक्त हातानं खूण केली मिहीरला तू जाऊ शकतोस म्हणून..
मनातला दुभंग सांभाळत मिहीर झटक्यात उठला .. माझा अहंकार उध्वस्थ केलास वैदेही ,जमलच तर क्षमा कर मला.. "
क्रमशः
©लीना राजीव.
#उध्वस्थ भाग -1 / 2

ही कथा संपुर्ण
काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.. कथेचे हक्क लेखिकेकडे अबाधित आहेत..

विजांचा कडकडाट,अंगावर येतोय...एकाएकीच निरभ्र असलेलं आभाळ..गडद काळंभोर झालं...वेडेवाकडे आसूड आेढत सौदामिनी रौद्र रूप दाखवायला लागली...
पावसाचा तडाखा, काळजात धडकी भरवणारा....प्रचंड आवेगात त्यांनं थैमान घातलं.....
मिहीर गाडीच्या काचा वर करत खाली वाकला...बाप रे पेट्रोल संपलं तर नाही गाडीतलं..?
वैदेही चा जीव वर खाली व्हायला लागला...
"काय शोधतोयस...?"
"आपण यायला नको होतं एवढ्या लांब.."
ढगफूटी होईल असं वाटतंय..कसे पोचणार घरी आपण...?"
"जरा शांत बसशील...?"
ईतक्या जोरात ओरडला मिहीर...
वैदेहीनं अंगच चोरून घेतलं...काही न बोलता..सीट बेल्ट गच्च धरला...मिहीरनं
नुसतंच बघितलं वैदेही कडं. आपल्या ओरडण्याने भेदरलीय ती हे जाणून होता तो...पण काही बोलला नाही...
वैदेहीच्या साईडला वाकून बघत त्याने तीची काच नीट वर झालीय का पाहीली..एरवी त्यांचं इतकं जवळ येणं कावरं
बावरं करायचं तीला..पण आज भीतीनं थरथरत ती आणखीन आक्रसून बसली...
"उद्या येणार आहेस ना...एगेंज मेंट रिंग सिलेक्ट करायला...? काय गं काय विचारतोय मी...?"
" अं. ,काय म्हणालास..?"
" काही नाही ".
"मलाच वाटलं का मग, तू काहीतरी विचारलंस..?"वैदेही म्हणाली...थोडा वेळ निशब्द शांतता...
एवढ्यात वैदेहीचा फोन वाजायला लागला...
पाऊस मी म्हणत होता..समोरचं काहीही दिसत नव्हतं..गाडी थांबवून पाऊस थांबायची वाट पहाणं भाग होतं... हातातला फोन ही दोन तीन वेळा खाली पडता पडता वाचला...
"घे ना फोन कुणाचा आहे बघ तरी..."
"हो घेते..."
"अरे,शेखर तू आत्ता केलास फोन..?
केंव्हाची वाट पहातीय मी...
हो ना रे केवढा पाऊस आहे...अडकलोय आम्ही पण वाटेतच..नाही तसं घाबरण्या सारखं नाही काही...मिहीर आहे नं तो असला की कसली भीती...?"
तीनं नजरेचा कटाक्ष भेदरतच मिहीर वरून फीरवला..छद्ममी हसत त्याने गाडीला स्टार्टर मारला... गाडीचा वेग तो मुद्दाम वाढवतोय हे जाणवत होतं...सावरून बसता ही येईना ईतकी गाडी बेफाम चालवत होता..तो..येणारी वळणं अक्षरशः काळ वळणं ठरावीत...
"नाही माझं काही प्लँनिंग नाही दुसरं"
आपलं आधीच ठरलं होतं की नाटकाचं वैगरे..हो नां माझ्याकडे देऊन ठेवलियत अपूर्व ने तिकीटं ..शहाणाच आहे..तो उशीरा येणार आहे माझ्या साठी थांबू नका म्हणालाय..."
हो रे येते नक्की...1 तास आधी...?
कुठे भेटूया...? बरं..बरं.. नाही विचारतेच आत्ता ..मिहीर आहे बरोबर...हो रे येते...."
कर्कचून ब्रेक दाबला...मिहीर ने...
हातातला फोन उडून जोरात खाली आपटला..
खाली वाकून वैदेही फोन शोधायला लागली...
"उद्या येणार नाहीयेस माझ्या बरोबर...?"
तुला हेच विचारत होतो मघाशी मी...जायचंय अंगठी खरेदीला..तुझं लक्ष नव्हतं..."
आमचा आधीच ठरलाय उद्याचा कार्यक्रम...
किती दिवसांनी भेटणार आहोत सगळे..."
" पण मग माझं काय...?"
मी सगळ्या अपाँइ्टमेंट्स कँन्सल केल्यात उद्यासाठी...."
" मिहीर तू हे काल सांगितलंयस मला..."
परवा जाऊ आपण..अजून वेळ आहे एगेंजमेंटला..."
" ठीक आहे... होणाऱ्या नवऱ्या पेक्षा मित्र जवळचे वाटतात तुला...."
"तसं नाहीये ...तू समजून घेत नाहीस मला..."
माझी पर्स कुठंय....? किती बेफाम चालवतोस गाडी..."
"काय झालं ?"
"गाडी का थांबवलीस...?"
"पर्स हवीय ना तुझी...?"
मिहीर नं गाडी त्याच वेगात रिवर्स घेतली...
वैदेहीच्या साईडचा दरवाजा उघडला...पावसाचा जोरदार झोत गाडीत शिरला...
"उतर खाली पर्स पडलीय तुझी आण जा..."
वैदेही स्तब्धच झाली..म्हणजे मघाशी मी फोन घ्यायला वाकले तेंव्हा या माणसानं माझी पर्स खिडकीतून फेकून दिली...?
कापरं भरलं आधीच पावसांनं निम्मं शरीर ओलंचिंब झालेलं..त्यात आता पर्स आणायला मीच जावं ...? शैतान आहे नुसता...
"नकोय मला पर्स" "नाहीये काही विशेष त्यात"
.. तसं कसं तिकीटं नाहीत का महत्वाची..
जा आण जा पर्स...
इतका हुकुमी आवाज की...
वैदेही उतरलीच गाडीतून...
सोसाट्याच्या वाऱ्याचा झोत आत आला स्थिरही रहाता येईना तीला..पर्स कुठयं तेही दिसेना...
रोडवर एकही वहान नाही...खरंतर भीतीनं गाळण उडायची तीची..पण एका तिरमिरीत तीनं 1/2फर्लांगांचं अंतर कापलं...रस्त्याच्या मधोमध पडलेली पर्स घेतली आणि ती तशीच शांत उभी राहीली..अपमानाचा कोसळणारा पाऊस झेलत...
थोड्या वेळाने शेजारी गाडी थांबलीय...पण दरवाजा नाही उघडलेला हे जाणवलं तीला..तस ती ही शांत उभीच राहीली आणखी कडेलोटाची वाट पहात...बधीर झालेलं मन ,शरीर, संवेदनाच नाहीशा झालेल्या...
मिहीर नं 5 मिनीटांनी दरवाजा उघडला...तो हातानं आत येण्याची खूण करत होता...
एखाद्या प्रेतासारखी यंत्रवत ती सीटवर बसली.
.. दरवाजा ओढून घ्यायची ही शुद्ध नव्हती तीला....मिहीरनंच वाकून दरवाजा ओढून घेतला....वैदेहीचा ओलाचिंब आरसपानी देह...अंगोपांगाला चिकटलेला तीची साडी...
मिहीरनं तीला वेढून घेतलं...
तीचा चेहेरा दोन्ही हातात धरुन तो ओठांवर चुंबनांचा वर्षाव करायला लागला....हींस्त्र श्वापदांनं सावजाला जेर बंद करावं तसा तीच्यावर तुटून पडला....
बर्फाळलेली वैदेही थोडी भानावर आली...
"बास्ससससस"
म्हणत तीनं मिहीरला ढकलून दिलं...तीच्या जरबेच्या आवाजानं गडबडला मिहीर...
ती असं झिडकारेल वाटलं नव्हतं त्याला...
"काय दिसतीयस तू ..संयम सुटतोय माझा...तोल ढळतोय...माझा एवढा अधिकार नाही तुझ्यावर...?
आख्खी कच्ची खाऊन टाकावीशी वाटतीय तुला...."
ऩिष्प्राण डोळे थिजलेली नजर...
" खाशिल कच्चीच नेम नाही तुझा..."
वैदेही म्हणाली...
तीनं कच्च ओल्या पर्स मधली तिकीटं शांतपणे काढली...मुद्दाम मिहीर समोर धरली आणि फाडून टाकली...."हेच हवं होतं ना तुला..सांगायचंस मग तसं..."
मिहीर जिंकल्याच्या अविर्भावात गाडी चालवत राहीला....
" घरी येतीयस का...?"
" कुणाच्या...?"
"आपल्या, सकाळी सोडतो घरी तुला..."
"नको , दादा थांबलाय...
"मी जाईन घरी त्याच्या बरोबर..."
"काय...? काय बरळतीयस...?
एवढ्या तूफान पावसांत येईल तो...?
impossible..."
"म्हणूनच येईल..."
"वेडी आहेस कुणावर पण विश्वास ठेवतेस..."
"खरंय ... नकोच होता ठेवायला.."
" मी घरीच जाईन...माझ्या....."
"O.k.as u wish.."
मिहीरनं गाडीतला AC फुल्ल केला...
"मला ,थंडी वाजतीय मिहीर बंद कर AC"
मिहीरनं थरथरणाऱ्या वैदेही कडे असं पाहीलं
की ती काहीही न बोलता ... आणखीन
गुरफटून बसली....
"माझ्याकडे सोय होती..."
"तूच थांबवलंस..."
"गाडी थांबव मिहीर...दादा , आलाय...!"
"अरेच्या, खरंच की...
जाणार मग...? तुझ्या घरी...?"
काहीही न बोलता वैदेही गाडीतून खाली उतरली...निरोप ही न घेता...मिहीरचा....
" अग थांब, भिजत का येतीयस...?"
दादा गाडीतून उतरून धावत आला...
वैदेहीनं त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं...
"काय झालंय...वैदु...?
अशी का भेदरलीयस तू...?"
आणि हे काय ईतकी कशी भिजलीयस..?"
मागच्या सीटवरचा कोट त्याने तीला दिला ..
आणि तीचं थरथरणं भयचकीत नजरेनं पहात राहीला.... क्रमशः


#उध्वस्थ भाग -2


घरी आल्या आल्या रवि दादानं वैदेही ला
फ्रेश व्हायला पाठवलं...
"ईतकी का भिजलीय ही ..?"
"किती वेळ झालाय आणि मिहीरला कळत नाही का..हे..?"
"अग आई..बहुतेक जेवलेली पण दिसत नाहीये वैदू.., तू काहीतरी गरम दे तीला खायला..आणि कृपा करून आत्ता काहीही विचारू नकोस तीला...मलाही नक्की माहीत नाहीये..पण दोघांच्याच काहीतरी झालंय हे निश्चित...
मी बघतो...काय ते..."
"जेवली नाहीये...? अरे देवा...!
ईतका वेळ होती कुठं दोघं...?
जेवायला जातो , लवकर येतो असं सांगून तर नेलं की मिहीर ने..."
कमाल आहे माणसाची..."
रात्रीचा 1.30 वाजलाय , घरी येण्याची ही वेळ आहे...?"
"हो ,खरंय , जाऊ देत बाकीचं... काहीतरी घेऊन ये. खायला ..मी विचारतो...तीला..."
थोड्या वेळाने रवि गरम दूध, सँडविच असं घेऊन रुम मध्ये आला वैदेहीच्या...
"येऊ का गं आत...?"
"ये ना रे दादा..."
"खाऊन घे काहीतरी..तू जेवली नाहीयेस..?"
"तू कसं ओळखलंस..?"
"भाऊ आहे मी तुझा...काय झालंय वैदेही...?"
वैदेही गळ्यात पडून रडायलाच लागली..
"अग हो हो..काय झालंय ते तरी सांग..?
भांडलाय का दोघं...?"
" मला हे लग्न करायचं नाहीये दादा..नकोय मला.."
" वेडा बाई कुठली..! होतात गं भाडणं..
विसरायचं असतं सगळं..."
तू आधी खाऊन घे...उद्या बोलू...विश्रांती घे..."
" मला भूख नाहीये...नकोय मला काही..."
" असं नाही करायचं मिहीरचा राग अन्नावर काढू नकोस..."
"नांव घेऊ नकोस त्याचं.."
#उध्वस्थ भाग -2
दूसरे दिवशी वैदेहीला किंचित कसकस जाणवायला लागली...पावसांत भिजलेलं बााधलं बहुतेक....
वहिनीनं तुळशीचा काढा आणून दिला...एक एक घोट रिचवतीय तो पर्य्ंतच बेल वाजली..
दारात मिहीर उभा....
" अरे तू कसा काय आत्ता...?"
" रहावत नाही वैदेही शिवाय ..?"
"फोन राहीला होता तो द्यायला आलोय...काल रागाचा पारा आऊट आँफ कंट्रोल होता...
मग म्हटलं फोन देऊन यावा..कुणाला करायचे असतील महत्वाचे फोन पंचाईत नको..."
"काय म्हणताहेत राणी सरकार आमच्या...?
जायचं का बाहेर shopping ला...आज नाही तरी कँन्सलच केलंय सगळं..."
" बरं नाहीये वाटत तीला...कसकस आहे अंगात..."रवि म्हणाला....
"काही विशेष वाटत नाहीये...अंग गरम लागत नाहीये.."
वैदेहीच्या कपाळाला हात लावुन मिहीर म्हणाला..."चल आवर जाऊन येऊ बाहेर..."
" असं करताय का ईथेच बसा गप्पा मारत..." रवि म्हणाला...
"तुमच्याशी गप्पा मारण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही... जा गं आवरतेस ना..? मी पंधरा
मिनिटं वाट पहातो..ये आवरून..." "तरी म्हणत होतो एवढा पाऊस आहे, तूफान कोसळतोय भिजू नकोस...ऐकत नाहीस ना माझं...!"
"चल आवर".....
" मी , कुठे ही येणार नाहीये....
आणि इकडे ये जरा मिहीर मला बोलायचंय तुझ्याशी..."
"आधी फोन घे तुझा..कोण स्पेशल आहे त्याला राहून नको जायला..फोन करायचा..."
"हो ना सगळीच स्पेशल आहेत माझी मित्र मैत्रीणी...मी जगू शकत नाही त्यांच्या शिवाय...तुझ्या सारखं एकलकोंड जगू शकत नाही मी..."काय बोलतीयस्...ताप डोक्यात चढलाय का...?"
" ताप नाही...तू गेलायस डोक्यात...पार भुगा केलायस डोक्याचा माझ्या...."
"तरी म्हणत होतो बाधेल तुला..पण हौस दांडगी ना पावसांत भिजायची..."
" पुरे हं आता ,किती खोटं बोलशील...सहन करतेय म्हणून काहीही बोलशील....?"
कसला सूड उगवतोयस माझ्यावर...?
सांग ना...सगळ्यां समोरच सांग आता...
तुझे इमले आहेत ना अहंकाराचे जमीन दोस्तच करणार आहे आज...स्वतः भोवती मायाजाल निर्माण केलंयस आभासांचं...अनभिषिक्त सम्राटाचा आव आणतोस...विरूद्ध बोललं की मृत्युदंडच त्याला...
तुझ्या भोवतीच जग फीरतंय असं वाटतं तुला...?"..माझं अस्तित्व, माझा आत्मसन्मान
ईतके टुकार वाटतात तुला...?"
" काय बरळतीयस..? मी कधी असं वागलो..?"
आणखीन किती खोटं वागत रहाणार आहेस मिहीर...स्वतःला फसवणं बंद कर...तुझा हा साळसूद पणाचा बुरखा आहेनं फाडणार आहे मी...मी उध्वस्त होणार नाहीये...तुला करणार आहे या क्षणी...."
"अग वैदु , शांत हो...काहीही बोलतीयस तू..जरा मर्यादा ठेव बोलण्यातली..."
" मर्यादा ठेवू आई ..? यानं काय काय भोगायला लावलंय सांगितलं नं तर धक्के मारून हाकलून काढाल याला...सहन शक्तीचा अंत पाहीलाय याने अगदी...पण आता नाही मी गप्प बसणार..झाली तेवढी कुचंबणा पुरे झाली...घुसमट ही..."
" कुणावर संशय आहे तुझा...? माझ्या मित्रांवर..?
अफेयर आहे त्यांच्याशी वाटतं तुला...?
काय म्हणायचास...वैदेही नांव आहे तुझं
निर्दोषत्व सिद्ध तर...?
सीतेनं दिली अग्नी परीक्षा, तू ही दे...
हो ना..बघ माझ्या डोळ्यात विश्वास घातकी आहे मी...?
मैत्रीचा सच्चेपणा, सोज्वळपणा कळलाच नाही कधी तुला...
त्यातली सात्विकता कळायची लायकी नाही तुझी...
कोणते निकष लावतोस..माझ्या शुद्ध चारीत्र्याचे..?"
कशाची सत्व परीक्षा..कुणा साठी...?"
तुला कोणी दिला अधिकार हा...?माझी
परीक्षा घेणार तू..तू...?
तू आहेस का श्रीराम, मर्यादा पुरूषोत्तम...?
मग तू कोणत्या अधिकारानं माझी परीक्षा घेणार आहेस...?"
तरी देते मी अग्नीपरीक्षा... चल आहे तयार मी...
नंबर फीरव..माझ्या मित्रांचे...
कुणाला करतोस आधी फोन..वैभव, अमित, अनुपम, शेखर, श्री...लाव फोन...
बोलावून घेऊ या सगळ्यांनाच...सोक्ष मोक्ष ..होऊनच जाऊ देत आज...."
सांग पटापट कुणाला करू फोन...?"
"अग, किती चिडतीयस...मी गंमत केली तुझी..माझं काही म्हणणं नाहीये..उगीच गैरसमज करून घेतीयस..."
गंमत असली ..? जीवघेणी...?
मीच करते फोन थांब...सगळीच येऊ देत..."
वैदेहीने फोन लावाय साठी फोन आँन केला...
"काय केलायस, फोनचा गोंधळ घातलायस..?"
"माझे सगळे काँटँक्ट नंबर उडवलेत यांनं
डीलीट केलेत..."
" दादा, तुझ्याकडे आहेत नंबर सगळ्यांचे..कर एकेकाला फोन..मैत्री साठी जीव पणाला लावणारे मित्र आहेत माझे..एका फोनवर येतील.."
मिहीर ईतका हतबल झाला...
वैदेहीच्या समोर गुडघ्यावर बसला.."माफ कर मला...चुकलो मी...तू फक्त माझीच असावीस या अट्टाहासा पोटी घडत गेलं हे...माझं प्रेम आहे तुझ्यावर नाकारू नकोस , अव्हेरू नकोस असं..."
" ती वेळ गेलीय केंव्हाचं...मिहीर
आता एक करायचं...माझ्या आयुष्यातून जाशिलच दुसऱ्या कुणाचं आयुष्य बरबाद करू नकोस...सगळ्या नातेवाईकांना फोन करायचेस.. वैदेहीनं लग्न मोडलंय म्हणून सांगायचं...."
"आई, जाऊ देत याला की आणखी सरबराई करणार आहेस याची...?"
"धन्य आहे तुझी...."
"वैदेही नांवाचं सार्थक केलंस आज.."
खरी वैदेही झालीस...अभिमान वाटतो तुझा...लग्ना आधीच हा निर्णय घेतलास आम्हाला नाहीतर काही कळलच नसत.." आईनं पटकन वैदेहीला मिठीत घेतल..
दादानं फक्त हातानं खूण केली मिहीरला तू जाऊ शकतोस म्हणून..
मनातला दुभंग सांभाळत मिहीर झटक्यात उठला .. माझा अहंकार उध्वस्थ केलास वैदेही ,जमलच तर क्षमा कर मला.. "
क्रमशः
©लीना राजीव.
#उध्वस्थ भाग -1 / 2

ही कथा संपुर्ण
काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.. कथेचे हक्क लेखिकेकडे अबाधित आहेत..

विजांचा कडकडाट,अंगावर येतोय...एकाएकीच निरभ्र असलेलं आभाळ..गडद काळंभोर झालं...वेडेवाकडे आसूड आेढत सौदामिनी रौद्र रूप दाखवायला लागली...
पावसाचा तडाखा, काळजात धडकी भरवणारा....प्रचंड आवेगात त्यांनं थैमान घातलं.....
मिहीर गाडीच्या काचा वर करत खाली वाकला...बाप रे पेट्रोल संपलं तर नाही गाडीतलं..?
वैदेही चा जीव वर खाली व्हायला लागला...
"काय शोधतोयस...?"
"आपण यायला नको होतं एवढ्या लांब.."
ढगफूटी होईल असं वाटतंय..कसे पोचणार घरी आपण...?"
"जरा शांत बसशील...?"
ईतक्या जोरात ओरडला मिहीर...
वैदेहीनं अंगच चोरून घेतलं...काही न बोलता..सीट बेल्ट गच्च धरला...मिहीरनं
नुसतंच बघितलं वैदेही कडं. आपल्या ओरडण्याने भेदरलीय ती हे जाणून होता तो...पण काही बोलला नाही...
वैदेहीच्या साईडला वाकून बघत त्याने तीची काच नीट वर झालीय का पाहीली..एरवी त्यांचं इतकं जवळ येणं कावरं
बावरं करायचं तीला..पण आज भीतीनं थरथरत ती आणखीन आक्रसून बसली...
"उद्या येणार आहेस ना...एगेंज मेंट रिंग सिलेक्ट करायला...? काय गं काय विचारतोय मी...?"
" अं. ,काय म्हणालास..?"
" काही नाही ".
"मलाच वाटलं का मग, तू काहीतरी विचारलंस..?"वैदेही म्हणाली...थोडा वेळ निशब्द शांतता...
एवढ्यात वैदेहीचा फोन वाजायला लागला...
पाऊस मी म्हणत होता..समोरचं काहीही दिसत नव्हतं..गाडी थांबवून पाऊस थांबायची वाट पहाणं भाग होतं... हातातला फोन ही दोन तीन वेळा खाली पडता पडता वाचला...
"घे ना फोन कुणाचा आहे बघ तरी..."
"हो घेते..."
"अरे,शेखर तू आत्ता केलास फोन..?
केंव्हाची वाट पहातीय मी...
हो ना रे केवढा पाऊस आहे...अडकलोय आम्ही पण वाटेतच..नाही तसं घाबरण्या सारखं नाही काही...मिहीर आहे नं तो असला की कसली भीती...?"
तीनं नजरेचा कटाक्ष भेदरतच मिहीर वरून फीरवला..छद्ममी हसत त्याने गाडीला स्टार्टर मारला... गाडीचा वेग तो मुद्दाम वाढवतोय हे जाणवत होतं...सावरून बसता ही येईना ईतकी गाडी बेफाम चालवत होता..तो..येणारी वळणं अक्षरशः काळ वळणं ठरावीत...
"नाही माझं काही प्लँनिंग नाही दुसरं"
आपलं आधीच ठरलं होतं की नाटकाचं वैगरे..हो नां माझ्याकडे देऊन ठेवलियत अपूर्व ने तिकीटं ..शहाणाच आहे..तो उशीरा येणार आहे माझ्या साठी थांबू नका म्हणालाय..."
हो रे येते नक्की...1 तास आधी...?
कुठे भेटूया...? बरं..बरं.. नाही विचारतेच आत्ता ..मिहीर आहे बरोबर...हो रे येते...."
कर्कचून ब्रेक दाबला...मिहीर ने...
हातातला फोन उडून जोरात खाली आपटला..
खाली वाकून वैदेही फोन शोधायला लागली...
"उद्या येणार नाहीयेस माझ्या बरोबर...?"
तुला हेच विचारत होतो मघाशी मी...जायचंय अंगठी खरेदीला..तुझं लक्ष नव्हतं..."
आमचा आधीच ठरलाय उद्याचा कार्यक्रम...
किती दिवसांनी भेटणार आहोत सगळे..."
" पण मग माझं काय...?"
मी सगळ्या अपाँइ्टमेंट्स कँन्सल केल्यात उद्यासाठी...."
" मिहीर तू हे काल सांगितलंयस मला..."
परवा जाऊ आपण..अजून वेळ आहे एगेंजमेंटला..."
" ठीक आहे... होणाऱ्या नवऱ्या पेक्षा मित्र जवळचे वाटतात तुला...."
"तसं नाहीये ...तू समजून घेत नाहीस मला..."
माझी पर्स कुठंय....? किती बेफाम चालवतोस गाडी..."
"काय झालं ?"
"गाडी का थांबवलीस...?"
"पर्स हवीय ना तुझी...?"
मिहीर नं गाडी त्याच वेगात रिवर्स घेतली...
वैदेहीच्या साईडचा दरवाजा उघडला...पावसाचा जोरदार झोत गाडीत शिरला...
"उतर खाली पर्स पडलीय तुझी आण जा..."
वैदेही स्तब्धच झाली..म्हणजे मघाशी मी फोन घ्यायला वाकले तेंव्हा या माणसानं माझी पर्स खिडकीतून फेकून दिली...?
कापरं भरलं आधीच पावसांनं निम्मं शरीर ओलंचिंब झालेलं..त्यात आता पर्स आणायला मीच जावं ...? शैतान आहे नुसता...
"नकोय मला पर्स" "नाहीये काही विशेष त्यात"
.. तसं कसं तिकीटं नाहीत का महत्वाची..
जा आण जा पर्स...
इतका हुकुमी आवाज की...
वैदेही उतरलीच गाडीतून...
सोसाट्याच्या वाऱ्याचा झोत आत आला स्थिरही रहाता येईना तीला..पर्स कुठयं तेही दिसेना...
रोडवर एकही वहान नाही...खरंतर भीतीनं गाळण उडायची तीची..पण एका तिरमिरीत तीनं 1/2फर्लांगांचं अंतर कापलं...रस्त्याच्या मधोमध पडलेली पर्स घेतली आणि ती तशीच शांत उभी राहीली..अपमानाचा कोसळणारा पाऊस झेलत...
थोड्या वेळाने शेजारी गाडी थांबलीय...पण दरवाजा नाही उघडलेला हे जाणवलं तीला..तस ती ही शांत उभीच राहीली आणखी कडेलोटाची वाट पहात...बधीर झालेलं मन ,शरीर, संवेदनाच नाहीशा झालेल्या...
मिहीर नं 5 मिनीटांनी दरवाजा उघडला...तो हातानं आत येण्याची खूण करत होता...
एखाद्या प्रेतासारखी यंत्रवत ती सीटवर बसली.
.. दरवाजा ओढून घ्यायची ही शुद्ध नव्हती तीला....मिहीरनंच वाकून दरवाजा ओढून घेतला....वैदेहीचा ओलाचिंब आरसपानी देह...अंगोपांगाला चिकटलेला तीची साडी...
मिहीरनं तीला वेढून घेतलं...
तीचा चेहेरा दोन्ही हातात धरुन तो ओठांवर चुंबनांचा वर्षाव करायला लागला....हींस्त्र श्वापदांनं सावजाला जेर बंद करावं तसा तीच्यावर तुटून पडला....
बर्फाळलेली वैदेही थोडी भानावर आली...
"बास्ससससस"
म्हणत तीनं मिहीरला ढकलून दिलं...तीच्या जरबेच्या आवाजानं गडबडला मिहीर...
ती असं झिडकारेल वाटलं नव्हतं त्याला...
"काय दिसतीयस तू ..संयम सुटतोय माझा...तोल ढळतोय...माझा एवढा अधिकार नाही तुझ्यावर...?
आख्खी कच्ची खाऊन टाकावीशी वाटतीय तुला...."
ऩिष्प्राण डोळे थिजलेली नजर...
" खाशिल कच्चीच नेम नाही तुझा..."
वैदेही म्हणाली...
तीनं कच्च ओल्या पर्स मधली तिकीटं शांतपणे काढली...मुद्दाम मिहीर समोर धरली आणि फाडून टाकली...."हेच हवं होतं ना तुला..सांगायचंस मग तसं..."
मिहीर जिंकल्याच्या अविर्भावात गाडी चालवत राहीला....
" घरी येतीयस का...?"
" कुणाच्या...?"
"आपल्या, सकाळी सोडतो घरी तुला..."
"नको , दादा थांबलाय...
"मी जाईन घरी त्याच्या बरोबर..."
"काय...? काय बरळतीयस...?
एवढ्या तूफान पावसांत येईल तो...?
impossible..."
"म्हणूनच येईल..."
"वेडी आहेस कुणावर पण विश्वास ठेवतेस..."
"खरंय ... नकोच होता ठेवायला.."
" मी घरीच जाईन...माझ्या....."
"O.k.as u wish.."
मिहीरनं गाडीतला AC फुल्ल केला...
"मला ,थंडी वाजतीय मिहीर बंद कर AC"
मिहीरनं थरथरणाऱ्या वैदेही कडे असं पाहीलं
की ती काहीही न बोलता ... आणखीन
गुरफटून बसली....
"माझ्याकडे सोय होती..."
"तूच थांबवलंस..."
"गाडी थांबव मिहीर...दादा , आलाय...!"
"अरेच्या, खरंच की...
जाणार मग...? तुझ्या घरी...?"
काहीही न बोलता वैदेही गाडीतून खाली उतरली...निरोप ही न घेता...मिहीरचा....
" अग थांब, भिजत का येतीयस...?"
दादा गाडीतून उतरून धावत आला...
वैदेहीनं त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं...
"काय झालंय...वैदु...?
अशी का भेदरलीयस तू...?"
आणि हे काय ईतकी कशी भिजलीयस..?"
मागच्या सीटवरचा कोट त्याने तीला दिला ..
आणि तीचं थरथरणं भयचकीत नजरेनं पहात राहीला.... क्रमशः


#उध्वस्थ भाग -2


घरी आल्या आल्या रवि दादानं वैदेही ला
फ्रेश व्हायला पाठवलं...
"ईतकी का भिजलीय ही ..?"
"किती वेळ झालाय आणि मिहीरला कळत नाही का..हे..?"
"अग आई..बहुतेक जेवलेली पण दिसत नाहीये वैदू.., तू काहीतरी गरम दे तीला खायला..आणि कृपा करून आत्ता काहीही विचारू नकोस तीला...मलाही नक्की माहीत नाहीये..पण दोघांच्याच काहीतरी झालंय हे निश्चित...
मी बघतो...काय ते..."
"जेवली नाहीये...? अरे देवा...!
ईतका वेळ होती कुठं दोघं...?
जेवायला जातो , लवकर येतो असं सांगून तर नेलं की मिहीर ने..."
कमाल आहे माणसाची..."
रात्रीचा 1.30 वाजलाय , घरी येण्याची ही वेळ आहे...?"
"हो ,खरंय , जाऊ देत बाकीचं... काहीतरी घेऊन ये. खायला ..मी विचारतो...तीला..."
थोड्या वेळाने रवि गरम दूध, सँडविच असं घेऊन रुम मध्ये आला वैदेहीच्या...
"येऊ का गं आत...?"
"ये ना रे दादा..."
"खाऊन घे काहीतरी..तू जेवली नाहीयेस..?"
"तू कसं ओळखलंस..?"
"भाऊ आहे मी तुझा...काय झालंय वैदेही...?"
वैदेही गळ्यात पडून रडायलाच लागली..
"अग हो हो..काय झालंय ते तरी सांग..?
भांडलाय का दोघं...?"
" मला हे लग्न करायचं नाहीये दादा..नकोय मला.."
" वेडा बाई कुठली..! होतात गं भाडणं..
विसरायचं असतं सगळं..."
तू आधी खाऊन घे...उद्या बोलू...विश्रांती घे..."
" मला भूख नाहीये...नकोय मला काही..."
" असं नाही करायचं मिहीरचा राग अन्नावर काढू नकोस..."
"नांव घेऊ नकोस त्याचं.."
#उध्वस्थ भाग -2
दूसरे दिवशी वैदेहीला किंचित कसकस जाणवायला लागली...पावसांत भिजलेलं बााधलं बहुतेक....
वहिनीनं तुळशीचा काढा आणून दिला...एक एक घोट रिचवतीय तो पर्य्ंतच बेल वाजली..
दारात मिहीर उभा....
" अरे तू कसा काय आत्ता...?"
" रहावत नाही वैदेही शिवाय ..?"
"फोन राहीला होता तो द्यायला आलोय...काल रागाचा पारा आऊट आँफ कंट्रोल होता...
मग म्हटलं फोन देऊन यावा..कुणाला करायचे असतील महत्वाचे फोन पंचाईत नको..."
"काय म्हणताहेत राणी सरकार आमच्या...?
जायचं का बाहेर shopping ला...आज नाही तरी कँन्सलच केलंय सगळं..."
" बरं नाहीये वाटत तीला...कसकस आहे अंगात..."रवि म्हणाला....
"काही विशेष वाटत नाहीये...अंग गरम लागत नाहीये.."
वैदेहीच्या कपाळाला हात लावुन मिहीर म्हणाला..."चल आवर जाऊन येऊ बाहेर..."
" असं करताय का ईथेच बसा गप्पा मारत..." रवि म्हणाला...
"तुमच्याशी गप्पा मारण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही... जा गं आवरतेस ना..? मी पंधरा
मिनिटं वाट पहातो..ये आवरून..." "तरी म्हणत होतो एवढा पाऊस आहे, तूफान कोसळतोय भिजू नकोस...ऐकत नाहीस ना माझं...!"
"चल आवर".....
" मी , कुठे ही येणार नाहीये....
आणि इकडे ये जरा मिहीर मला बोलायचंय तुझ्याशी..."
"आधी फोन घे तुझा..कोण स्पेशल आहे त्याला राहून नको जायला..फोन करायचा..."
"हो ना सगळीच स्पेशल आहेत माझी मित्र मैत्रीणी...मी जगू शकत नाही त्यांच्या शिवाय...तुझ्या सारखं एकलकोंड जगू शकत नाही मी..."काय बोलतीयस्...ताप डोक्यात चढलाय का...?"
" ताप नाही...तू गेलायस डोक्यात...पार भुगा केलायस डोक्याचा माझ्या...."
"तरी म्हणत होतो बाधेल तुला..पण हौस दांडगी ना पावसांत भिजायची..."
" पुरे हं आता ,किती खोटं बोलशील...सहन करतेय म्हणून काहीही बोलशील....?"
कसला सूड उगवतोयस माझ्यावर...?
सांग ना...सगळ्यां समोरच सांग आता...
तुझे इमले आहेत ना अहंकाराचे जमीन दोस्तच करणार आहे आज...स्वतः भोवती मायाजाल निर्माण केलंयस आभासांचं...अनभिषिक्त सम्राटाचा आव आणतोस...विरूद्ध बोललं की मृत्युदंडच त्याला...
तुझ्या भोवतीच जग फीरतंय असं वाटतं तुला...?"..माझं अस्तित्व, माझा आत्मसन्मान
ईतके टुकार वाटतात तुला...?"
" काय बरळतीयस..? मी कधी असं वागलो..?"
आणखीन किती खोटं वागत रहाणार आहेस मिहीर...स्वतःला फसवणं बंद कर...तुझा हा साळसूद पणाचा बुरखा आहेनं फाडणार आहे मी...मी उध्वस्त होणार नाहीये...तुला करणार आहे या क्षणी...."
"अग वैदु , शांत हो...काहीही बोलतीयस तू..जरा मर्यादा ठेव बोलण्यातली..."
" मर्यादा ठेवू आई ..? यानं काय काय भोगायला लावलंय सांगितलं नं तर धक्के मारून हाकलून काढाल याला...सहन शक्तीचा अंत पाहीलाय याने अगदी...पण आता नाही मी गप्प बसणार..झाली तेवढी कुचंबणा पुरे झाली...घुसमट ही..."
" कुणावर संशय आहे तुझा...? माझ्या मित्रांवर..?
अफेयर आहे त्यांच्याशी वाटतं तुला...?
काय म्हणायचास...वैदेही नांव आहे तुझं
निर्दोषत्व सिद्ध तर...?
सीतेनं दिली अग्नी परीक्षा, तू ही दे...
हो ना..बघ माझ्या डोळ्यात विश्वास घातकी आहे मी...?
मैत्रीचा सच्चेपणा, सोज्वळपणा कळलाच नाही कधी तुला...
त्यातली सात्विकता कळायची लायकी नाही तुझी...
कोणते निकष लावतोस..माझ्या शुद्ध चारीत्र्याचे..?"
कशाची सत्व परीक्षा..कुणा साठी...?"
तुला कोणी दिला अधिकार हा...?माझी
परीक्षा घेणार तू..तू...?
तू आहेस का श्रीराम, मर्यादा पुरूषोत्तम...?
मग तू कोणत्या अधिकारानं माझी परीक्षा घेणार आहेस...?"
तरी देते मी अग्नीपरीक्षा... चल आहे तयार मी...
नंबर फीरव..माझ्या मित्रांचे...
कुणाला करतोस आधी फोन..वैभव, अमित, अनुपम, शेखर, श्री...लाव फोन...
बोलावून घेऊ या सगळ्यांनाच...सोक्ष मोक्ष ..होऊनच जाऊ देत आज...."
सांग पटापट कुणाला करू फोन...?"
"अग, किती चिडतीयस...मी गंमत केली तुझी..माझं काही म्हणणं नाहीये..उगीच गैरसमज करून घेतीयस..."
गंमत असली ..? जीवघेणी...?
मीच करते फोन थांब...सगळीच येऊ देत..."
वैदेहीने फोन लावाय साठी फोन आँन केला...
"काय केलायस, फोनचा गोंधळ घातलायस..?"
"माझे सगळे काँटँक्ट नंबर उडवलेत यांनं
डीलीट केलेत..."
" दादा, तुझ्याकडे आहेत नंबर सगळ्यांचे..कर एकेकाला फोन..मैत्री साठी जीव पणाला लावणारे मित्र आहेत माझे..एका फोनवर येतील.."
मिहीर ईतका हतबल झाला...
वैदेहीच्या समोर गुडघ्यावर बसला.."माफ कर मला...चुकलो मी...तू फक्त माझीच असावीस या अट्टाहासा पोटी घडत गेलं हे...माझं प्रेम आहे तुझ्यावर नाकारू नकोस , अव्हेरू नकोस असं..."
" ती वेळ गेलीय केंव्हाचं...मिहीर
आता एक करायचं...माझ्या आयुष्यातून जाशिलच दुसऱ्या कुणाचं आयुष्य बरबाद करू नकोस...सगळ्या नातेवाईकांना फोन करायचेस.. वैदेहीनं लग्न मोडलंय म्हणून सांगायचं...."
"आई, जाऊ देत याला की आणखी सरबराई करणार आहेस याची...?"
"धन्य आहे तुझी...."
"वैदेही नांवाचं सार्थक केलंस आज.."
खरी वैदेही झालीस...अभिमान वाटतो तुझा...लग्ना आधीच हा निर्णय घेतलास आम्हाला नाहीतर काही कळलच नसत.." आईनं पटकन वैदेहीला मिठीत घेतल..
दादानं फक्त हातानं खूण केली मिहीरला तू जाऊ शकतोस म्हणून..
मनातला दुभंग सांभाळत मिहीर झटक्यात उठला .. माझा अहंकार उध्वस्थ केलास वैदेही ,जमलच तर क्षमा कर मला.. "
क्रमशः
©लीना राजीव.
#उध्वस्थ भाग -1 / 2

ही कथा संपुर्ण
काल्पनिक आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.. कथेचे हक्क लेखिकेकडे अबाधित आहेत..

विजांचा कडकडाट,अंगावर येतोय...एकाएकीच निरभ्र असलेलं आभाळ..गडद काळंभोर झालं...वेडेवाकडे आसूड आेढत सौदामिनी रौद्र रूप दाखवायला लागली...
पावसाचा तडाखा, काळजात धडकी भरवणारा....प्रचंड आवेगात त्यांनं थैमान घातलं.....
मिहीर गाडीच्या काचा वर करत खाली वाकला...बाप रे पेट्रोल संपलं तर नाही गाडीतलं..?
वैदेही चा जीव वर खाली व्हायला लागला...
"काय शोधतोयस...?"
"आपण यायला नको होतं एवढ्या लांब.."
ढगफूटी होईल असं वाटतंय..कसे पोचणार घरी आपण...?"
"जरा शांत बसशील...?"
ईतक्या जोरात ओरडला मिहीर...
वैदेहीनं अंगच चोरून घेतलं...काही न बोलता..सीट बेल्ट गच्च धरला...मिहीरनं
नुसतंच बघितलं वैदेही कडं. आपल्या ओरडण्याने भेदरलीय ती हे जाणून होता तो...पण काही बोलला नाही...
वैदेहीच्या साईडला वाकून बघत त्याने तीची काच नीट वर झालीय का पाहीली..एरवी त्यांचं इतकं जवळ येणं कावरं
बावरं करायचं तीला..पण आज भीतीनं थरथरत ती आणखीन आक्रसून बसली...
"उद्या येणार आहेस ना...एगेंज मेंट रिंग सिलेक्ट करायला...? काय गं काय विचारतोय मी...?"
" अं. ,काय म्हणालास..?"
" काही नाही ".
"मलाच वाटलं का मग, तू काहीतरी विचारलंस..?"वैदेही म्हणाली...थोडा वेळ निशब्द शांतता...
एवढ्यात वैदेहीचा फोन वाजायला लागला...
पाऊस मी म्हणत होता..समोरचं काहीही दिसत नव्हतं..गाडी थांबवून पाऊस थांबायची वाट पहाणं भाग होतं... हातातला फोन ही दोन तीन वेळा खाली पडता पडता वाचला...
"घे ना फोन कुणाचा आहे बघ तरी..."
"हो घेते..."
"अरे,शेखर तू आत्ता केलास फोन..?
केंव्हाची वाट पहातीय मी...
हो ना रे केवढा पाऊस आहे...अडकलोय आम्ही पण वाटेतच..नाही तसं घाबरण्या सारखं नाही काही...मिहीर आहे नं तो असला की कसली भीती...?"
तीनं नजरेचा कटाक्ष भेदरतच मिहीर वरून फीरवला..छद्ममी हसत त्याने गाडीला स्टार्टर मारला... गाडीचा वेग तो मुद्दाम वाढवतोय हे जाणवत होतं...सावरून बसता ही येईना ईतकी गाडी बेफाम चालवत होता..तो..येणारी वळणं अक्षरशः काळ वळणं ठरावीत...
"नाही माझं काही प्लँनिंग नाही दुसरं"
आपलं आधीच ठरलं होतं की नाटकाचं वैगरे..हो नां माझ्याकडे देऊन ठेवलियत अपूर्व ने तिकीटं ..शहाणाच आहे..तो उशीरा येणार आहे माझ्या साठी थांबू नका म्हणालाय..."
हो रे येते नक्की...1 तास आधी...?
कुठे भेटूया...? बरं..बरं.. नाही विचारतेच आत्ता ..मिहीर आहे बरोबर...हो रे येते...."
कर्कचून ब्रेक दाबला...मिहीर ने...
हातातला फोन उडून जोरात खाली आपटला..
खाली वाकून वैदेही फोन शोधायला लागली...
"उद्या येणार नाहीयेस माझ्या बरोबर...?"
तुला हेच विचारत होतो मघाशी मी...जायचंय अंगठी खरेदीला..तुझं लक्ष नव्हतं..."
आमचा आधीच ठरलाय उद्याचा कार्यक्रम...
किती दिवसांनी भेटणार आहोत सगळे..."
" पण मग माझं काय...?"
मी सगळ्या अपाँइ्टमेंट्स कँन्सल केल्यात उद्यासाठी...."
" मिहीर तू हे काल सांगितलंयस मला..."
परवा जाऊ आपण..अजून वेळ आहे एगेंजमेंटला..."
" ठीक आहे... होणाऱ्या नवऱ्या पेक्षा मित्र जवळचे वाटतात तुला...."
"तसं नाहीये ...तू समजून घेत नाहीस मला..."
माझी पर्स कुठंय....? किती बेफाम चालवतोस गाडी..."
"काय झालं ?"
"गाडी का थांबवलीस...?"
"पर्स हवीय ना तुझी...?"
मिहीर नं गाडी त्याच वेगात रिवर्स घेतली...
वैदेहीच्या साईडचा दरवाजा उघडला...पावसाचा जोरदार झोत गाडीत शिरला...
"उतर खाली पर्स पडलीय तुझी आण जा..."
वैदेही स्तब्धच झाली..म्हणजे मघाशी मी फोन घ्यायला वाकले तेंव्हा या माणसानं माझी पर्स खिडकीतून फेकून दिली...?
कापरं भरलं आधीच पावसांनं निम्मं शरीर ओलंचिंब झालेलं..त्यात आता पर्स आणायला मीच जावं ...? शैतान आहे नुसता...
"नकोय मला पर्स" "नाहीये काही विशेष त्यात"
.. तसं कसं तिकीटं नाहीत का महत्वाची..
जा आण जा पर्स...
इतका हुकुमी आवाज की...
वैदेही उतरलीच गाडीतून...
सोसाट्याच्या वाऱ्याचा झोत आत आला स्थिरही रहाता येईना तीला..पर्स कुठयं तेही दिसेना...
रोडवर एकही वहान नाही...खरंतर भीतीनं गाळण उडायची तीची..पण एका तिरमिरीत तीनं 1/2फर्लांगांचं अंतर कापलं...रस्त्याच्या मधोमध पडलेली पर्स घेतली आणि ती तशीच शांत उभी राहीली..अपमानाचा कोसळणारा पाऊस झेलत...
थोड्या वेळाने शेजारी गाडी थांबलीय...पण दरवाजा नाही उघडलेला हे जाणवलं तीला..तस ती ही शांत उभीच राहीली आणखी कडेलोटाची वाट पहात...बधीर झालेलं मन ,शरीर, संवेदनाच नाहीशा झालेल्या...
मिहीर नं 5 मिनीटांनी दरवाजा उघडला...तो हातानं आत येण्याची खूण करत होता...
एखाद्या प्रेतासारखी यंत्रवत ती सीटवर बसली.
.. दरवाजा ओढून घ्यायची ही शुद्ध नव्हती तीला....मिहीरनंच वाकून दरवाजा ओढून घेतला....वैदेहीचा ओलाचिंब आरसपानी देह...अंगोपांगाला चिकटलेला तीची साडी...
मिहीरनं तीला वेढून घेतलं...
तीचा चेहेरा दोन्ही हातात धरुन तो ओठांवर चुंबनांचा वर्षाव करायला लागला....हींस्त्र श्वापदांनं सावजाला जेर बंद करावं तसा तीच्यावर तुटून पडला....
बर्फाळलेली वैदेही थोडी भानावर आली...
"बास्ससससस"
म्हणत तीनं मिहीरला ढकलून दिलं...तीच्या जरबेच्या आवाजानं गडबडला मिहीर...
ती असं झिडकारेल वाटलं नव्हतं त्याला...
"काय दिसतीयस तू ..संयम सुटतोय माझा...तोल ढळतोय...माझा एवढा अधिकार नाही तुझ्यावर...?
आख्खी कच्ची खाऊन टाकावीशी वाटतीय तुला...."
ऩिष्प्राण डोळे थिजलेली नजर...
" खाशिल कच्चीच नेम नाही तुझा..."
वैदेही म्हणाली...
तीनं कच्च ओल्या पर्स मधली तिकीटं शांतपणे काढली...मुद्दाम मिहीर समोर धरली आणि फाडून टाकली...."हेच हवं होतं ना तुला..सांगायचंस मग तसं..."
मिहीर जिंकल्याच्या अविर्भावात गाडी चालवत राहीला....
" घरी येतीयस का...?"
" कुणाच्या...?"
"आपल्या, सकाळी सोडतो घरी तुला..."
"नको , दादा थांबलाय...
"मी जाईन घरी त्याच्या बरोबर..."
"काय...? काय बरळतीयस...?
एवढ्या तूफान पावसांत येईल तो...?
impossible..."
"म्हणूनच येईल..."
"वेडी आहेस कुणावर पण विश्वास ठेवतेस..."
"खरंय ... नकोच होता ठेवायला.."
" मी घरीच जाईन...माझ्या....."
"O.k.as u wish.."
मिहीरनं गाडीतला AC फुल्ल केला...
"मला ,थंडी वाजतीय मिहीर बंद कर AC"
मिहीरनं थरथरणाऱ्या वैदेही कडे असं पाहीलं
की ती काहीही न बोलता ... आणखीन
गुरफटून बसली....
"माझ्याकडे सोय होती..."
"तूच थांबवलंस..."
"गाडी थांबव मिहीर...दादा , आलाय...!"
"अरेच्या, खरंच की...
जाणार मग...? तुझ्या घरी...?"
काहीही न बोलता वैदेही गाडीतून खाली उतरली...निरोप ही न घेता...मिहीरचा....
" अग थांब, भिजत का येतीयस...?"
दादा गाडीतून उतरून धावत आला...
वैदेहीनं त्याच्या मिठीत स्वतःला झोकून दिलं...
"काय झालंय...वैदु...?
अशी का भेदरलीयस तू...?"
आणि हे काय ईतकी कशी भिजलीयस..?"
मागच्या सीटवरचा कोट त्याने तीला दिला ..
आणि तीचं थरथरणं भयचकीत नजरेनं पहात राहीला.... क्रमशः


#उध्वस्थ भाग -2


घरी आल्या आल्या रवि दादानं वैदेही ला
फ्रेश व्हायला पाठवलं...
"ईतकी का भिजलीय ही ..?"
"किती वेळ झालाय आणि मिहीरला कळत नाही का..हे..?"
"अग आई..बहुतेक जेवलेली पण दिसत नाहीये वैदू.., तू काहीतरी गरम दे तीला खायला..आणि कृपा करून आत्ता काहीही विचारू नकोस तीला...मलाही नक्की माहीत नाहीये..पण दोघांच्याच काहीतरी झालंय हे निश्चित...
मी बघतो...काय ते..."
"जेवली नाहीये...? अरे देवा...!
ईतका वेळ होती कुठं दोघं...?
जेवायला जातो , लवकर येतो असं सांगून तर नेलं की मिहीर ने..."
कमाल आहे माणसाची..."
रात्रीचा 1.30 वाजलाय , घरी येण्याची ही वेळ आहे...?"
"हो ,खरंय , जाऊ देत बाकीचं... काहीतरी घेऊन ये. खायला ..मी विचारतो...तीला..."
थोड्या वेळाने रवि गरम दूध, सँडविच असं घेऊन रुम मध्ये आला वैदेहीच्या...
"येऊ का गं आत...?"
"ये ना रे दादा..."
"खाऊन घे काहीतरी..तू जेवली नाहीयेस..?"
"तू कसं ओळखलंस..?"
"भाऊ आहे मी तुझा...काय झालंय वैदेही...?"
वैदेही गळ्यात पडून रडायलाच लागली..
"अग हो हो..काय झालंय ते तरी सांग..?
भांडलाय का दोघं...?"
" मला हे लग्न करायचं नाहीये दादा..नकोय मला.."
" वेडा बाई कुठली..! होतात गं भाडणं..
विसरायचं असतं सगळं..."
तू आधी खाऊन घे...उद्या बोलू...विश्रांती घे..."
" मला भूख नाहीये...नकोय मला काही..."
" असं नाही करायचं मिहीरचा राग अन्नावर काढू नकोस..."
"नांव घेऊ नकोस त्याचं.."
#उध्वस्थ भाग -2
दूसरे दिवशी वैदेहीला किंचित कसकस जाणवायला लागली...पावसांत भिजलेलं बााधलं बहुतेक....
वहिनीनं तुळशीचा काढा आणून दिला...एक एक घोट रिचवतीय तो पर्य्ंतच बेल वाजली..
दारात मिहीर उभा....
" अरे तू कसा काय आत्ता...?"
" रहावत नाही वैदेही शिवाय ..?"
"फोन राहीला होता तो द्यायला आलोय...काल रागाचा पारा आऊट आँफ कंट्रोल होता...
मग म्हटलं फोन देऊन यावा..कुणाला करायचे असतील महत्वाचे फोन पंचाईत नको..."
"काय म्हणताहेत राणी सरकार आमच्या...?
जायचं का बाहेर shopping ला...आज नाही तरी कँन्सलच केलंय सगळं..."
" बरं नाहीये वाटत तीला...कसकस आहे अंगात..."रवि म्हणाला....
"काही विशेष वाटत नाहीये...अंग गरम लागत नाहीये.."
वैदेहीच्या कपाळाला हात लावुन मिहीर म्हणाला..."चल आवर जाऊन येऊ बाहेर..."
" असं करताय का ईथेच बसा गप्पा मारत..." रवि म्हणाला...
"तुमच्याशी गप्पा मारण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाही... जा गं आवरतेस ना..? मी पंधरा
मिनिटं वाट पहातो..ये आवरून..." "तरी म्हणत होतो एवढा पाऊस आहे, तूफान कोसळतोय भिजू नकोस...ऐकत नाहीस ना माझं...!"
"चल आवर".....
" मी , कुठे ही येणार नाहीये....
आणि इकडे ये जरा मिहीर मला बोलायचंय तुझ्याशी..."
"आधी फोन घे तुझा..कोण स्पेशल आहे त्याला राहून नको जायला..फोन करायचा..."
"हो ना सगळीच स्पेशल आहेत माझी मित्र मैत्रीणी...मी जगू शकत नाही त्यांच्या शिवाय...तुझ्या सारखं एकलकोंड जगू शकत नाही मी..."काय बोलतीयस्...ताप डोक्यात चढलाय का...?"
" ताप नाही...तू गेलायस डोक्यात...पार भुगा केलायस डोक्याचा माझ्या...."
"तरी म्हणत होतो बाधेल तुला..पण हौस दांडगी ना पावसांत भिजायची..."
" पुरे हं आता ,किती खोटं बोलशील...सहन करतेय म्हणून काहीही बोलशील....?"
कसला सूड उगवतोयस माझ्यावर...?
सांग ना...सगळ्यां समोरच सांग आता...
तुझे इमले आहेत ना अहंकाराचे जमीन दोस्तच करणार आहे आज...स्वतः भोवती मायाजाल निर्माण केलंयस आभासांचं...अनभिषिक्त सम्राटाचा आव आणतोस...विरूद्ध बोललं की मृत्युदंडच त्याला...
तुझ्या भोवतीच जग फीरतंय असं वाटतं तुला...?"..माझं अस्तित्व, माझा आत्मसन्मान
ईतके टुकार वाटतात तुला...?"
" काय बरळतीयस..? मी कधी असं वागलो..?"
आणखीन किती खोटं वागत रहाणार आहेस मिहीर...स्वतःला फसवणं बंद कर...तुझा हा साळसूद पणाचा बुरखा आहेनं फाडणार आहे मी...मी उध्वस्त होणार नाहीये...तुला करणार आहे या क्षणी...."
"अग वैदु , शांत हो...काहीही बोलतीयस तू..जरा मर्यादा ठेव बोलण्यातली..."
" मर्यादा ठेवू आई ..? यानं काय काय भोगायला लावलंय सांगितलं नं तर धक्के मारून हाकलून काढाल याला...सहन शक्तीचा अंत पाहीलाय याने अगदी...पण आता नाही मी गप्प बसणार..झाली तेवढी कुचंबणा पुरे झाली...घुसमट ही..."
" कुणावर संशय आहे तुझा...? माझ्या मित्रांवर..?
अफेयर आहे त्यांच्याशी वाटतं तुला...?
काय म्हणायचास...वैदेही नांव आहे तुझं
निर्दोषत्व सिद्ध तर...?
सीतेनं दिली अग्नी परीक्षा, तू ही दे...
हो ना..बघ माझ्या डोळ्यात विश्वास घातकी आहे मी...?
मैत्रीचा सच्चेपणा, सोज्वळपणा कळलाच नाही कधी तुला...
त्यातली सात्विकता कळायची लायकी नाही तुझी...
कोणते निकष लावतोस..माझ्या शुद्ध चारीत्र्याचे..?"
कशाची सत्व परीक्षा..कुणा साठी...?"
तुला कोणी दिला अधिकार हा...?माझी
परीक्षा घेणार तू..तू...?
तू आहेस का श्रीराम, मर्यादा पुरूषोत्तम...?
मग तू कोणत्या अधिकारानं माझी परीक्षा घेणार आहेस...?"
तरी देते मी अग्नीपरीक्षा... चल आहे तयार मी...
नंबर फीरव..माझ्या मित्रांचे...
कुणाला करतोस आधी फोन..वैभव, अमित, अनुपम, शेखर, श्री...लाव फोन...
बोलावून घेऊ या सगळ्यांनाच...सोक्ष मोक्ष ..होऊनच जाऊ देत आज...."
सांग पटापट कुणाला करू फोन...?"
"अग, किती चिडतीयस...मी गंमत केली तुझी..माझं काही म्हणणं नाहीये..उगीच गैरसमज करून घेतीयस..."
गंमत असली ..? जीवघेणी...?
मीच करते फोन थांब...सगळीच येऊ देत..."
वैदेहीने फोन लावाय साठी फोन आँन केला...
"काय केलायस, फोनचा गोंधळ घातलायस..?"
"माझे सगळे काँटँक्ट नंबर उडवलेत यांनं
डीलीट केलेत..."
" दादा, तुझ्याकडे आहेत नंबर सगळ्यांचे..कर एकेकाला फोन..मैत्री साठी जीव पणाला लावणारे मित्र आहेत माझे..एका फोनवर येतील.."
मिहीर ईतका हतबल झाला...
वैदेहीच्या समोर गुडघ्यावर बसला.."माफ कर मला...चुकलो मी...तू फक्त माझीच असावीस या अट्टाहासा पोटी घडत गेलं हे...माझं प्रेम आहे तुझ्यावर नाकारू नकोस , अव्हेरू नकोस असं..."
" ती वेळ गेलीय केंव्हाचं...मिहीर
आता एक करायचं...माझ्या आयुष्यातून जाशिलच दुसऱ्या कुणाचं आयुष्य बरबाद करू नकोस...सगळ्या नातेवाईकांना फोन करायचेस.. वैदेहीनं लग्न मोडलंय म्हणून सांगायचं...."
"आई, जाऊ देत याला की आणखी सरबराई करणार आहेस याची...?"
"धन्य आहे तुझी...."
"वैदेही नांवाचं सार्थक केलंस आज.."
खरी वैदेही झालीस...अभिमान वाटतो तुझा...लग्ना आधीच हा निर्णय घेतलास आम्हाला नाहीतर काही कळलच नसत.." आईनं पटकन वैदेहीला मिठीत घेतल..
दादानं फक्त हातानं खूण केली मिहीरला तू जाऊ शकतोस म्हणून..
मनातला दुभंग सांभाळत मिहीर झटक्यात उठला .. माझा अहंकार उध्वस्थ केलास वैदेही ,जमलच तर क्षमा कर मला.. "
क्रमशः
©लीना राजीव.

🎭 Series Post

View all