जग विज्ञानयुगात जरी गेलं, माणूस कितीही प्रगत झाला, आज स्त्रियांनी सर्व क्षेत्रात बाजी जरी मारली तरीही समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही ही सर्वात मोठी खंत आहे.
जग विज्ञानयुगात जरी गेलं, माणूस कितीही प्रगत झाला, आज स्त्रियांनी सर्व क्षेत्रात बाजी जरी मारली तरीही समाजाचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदललेला नाही ही सर्वात मोठी खंत आहे.