स्टेट्स
बाबांची तब्येत बरी नाही म्हणून घरून फोन आला मयंक तातडीने गावी गेला.
चार-पाच दिवस राहून त्याने बायको ,संपदा ला फोन केला “मला फार सुट्टी घेणं शक्य नाही ताई आली की मी परत येतो.”
हळूहळू बाबांच्या तब्येतीची गाडी पूर्ववत झाली. ताई ही आली तिचं म्हणणं “आता यांनी एकटे राहणं बरोबर नाही”
मयंक लाआपल्या जबाबदारीची जाणीवहोती, तो म्हणाला “आई बाबा तुम्ही आता पुणे ला चला आपण एकत्र एका ठिकाणी असलो की मला काळजी नाही राहणार” मला सतत सुट्या मिळत नाही.
बाबांची तब्येत बरी नाही म्हणून घरून फोन आला मयंक तातडीने गावी गेला.
चार-पाच दिवस राहून त्याने बायको ,संपदा ला फोन केला “मला फार सुट्टी घेणं शक्य नाही ताई आली की मी परत येतो.”
हळूहळू बाबांच्या तब्येतीची गाडी पूर्ववत झाली. ताई ही आली तिचं म्हणणं “आता यांनी एकटे राहणं बरोबर नाही”
मयंक लाआपल्या जबाबदारीची जाणीवहोती, तो म्हणाला “आई बाबा तुम्ही आता पुणे ला चला आपण एकत्र एका ठिकाणी असलो की मला काळजी नाही राहणार” मला सतत सुट्या मिळत नाही.
त्यानी संपदाला ही आपला विचार कळवला.
“ हो काहीच हरकत नाही, पण घर शोधायला वेळ हवा!”
म्हणजे ?
अरे त्यांच्यासाठी त्यांना आवडेल असा मोठा फ्लॅट पहावा लागेल ना!”
म्हणजे ?
अरे त्यांच्यासाठी त्यांना आवडेल असा मोठा फ्लॅट पहावा लागेल ना!”
“ काय बोलतेस” ते वेगळे कां राहतील?”
“अरे जवळपास पाहू”!
त्यावर मयंक नी चिडून फोन ठेवून दिला.
संपदाला अंदाज होता तिथे काय घडत असेल त्याचा पण् ,ती आपल्या विचारावर ठाम होती.
दोन दिवसांनी मयंक परत आला तो चिडलेला होता.
“ काय ठरलं “?
“ काय ठरलं “?
“काय ठरणार? तू आणि आई दोघी हट्टी बायका !आई म्हणते वेगळं जर राहायचे तर इथेच बरे.”
मग?
“मग काय कॅन्सल, तुला जराही ऍडजेस्टमेंट नको मग काय होणार?
“मग काय कॅन्सल, तुला जराही ऍडजेस्टमेंट नको मग काय होणार?
हळूहळू हा विषय मागे पडला नंतर आई-बाबांशी तिचे बोलणे बंद होते .
दोन दिवसांनी
संपदा च्या आईचा फोन “अग इथे सर्व नातेवाईकांकडे चर्चेला नुसते उधाण आले आहे तू त्यांना यायला नाही म्हटले?”
संपदा च्या आईचा फोन “अग इथे सर्व नातेवाईकांकडे चर्चेला नुसते उधाण आले आहे तू त्यांना यायला नाही म्हटले?”
‘ असं काही नाही आहे, लोकांना काय ग चघळायला विषय हवाच असतो, थोडे दिवस बडबडतील .’
“अगं पण मला इथे तोंड द्यावे लागते ना” तुम्ही एक मोठा फ्लॅट का नाही बघत तीन बेडरूम वाला? म्हणजे त्यांना, तुम्हाला एकत्र राहता येईल.”
‘आई– तू नको पडू यात मी काढेन समजूत .”
संपदा मनातून अस्वस्थ होती तिने सासरी फोन केला “आई यंदा गणपती मध्ये इथेच यानं !यांना सुट्टी नाही घेता येणार !”
‘आई– तू नको पडू यात मी काढेन समजूत .”
संपदा मनातून अस्वस्थ होती तिने सासरी फोन केला “आई यंदा गणपती मध्ये इथेच यानं !यांना सुट्टी नाही घेता येणार !”
सासूबाईंनाही वाटले चला गौरी गणपती सुनेला सोपवता येईल!” म्हणून त्याही तयार झाल्या .
गौरी गणपती पार पडले,
गौरी गणपती पार पडले,
दर वेळी सासू सासरे येत तेव्हा संपदा सुट्टी काढून मधे घरी येत असे, पण त्यामुळे तिच्या बुटीक मधे कस्टमर निघून जात घरी पण ती सासुबाई म्हणतिल तसं करे.
यावेळेस गौरी विसर्जना नंतर मात्र संपदा ने तिचा टाईम टेबल जराही बदलला नाही. रात्री झोपायला उशिर होत असे कारण मयंकला यायला नऊ वाजत मग् जेवण आटपून 11 वाजत झोपायला.
आई-बाबांना आठ वाजता जेवण लागे. त्यांचे जेवण वेगळे ,कमी तिखट मसालेवाले , मयंक ला चटपटीत लागे, लेकीला मधून मधून सँडविच डोसा असे काहीतरी, तर बाबांना दात नसल्याने वरणपोळी. दोन तर्हेचा स्वयंपाक बने,
तिकडे गावात सर्व कामाला बाई तर इथे सर्व काम घरातच, संपदा ला कधीकधी बुटिकमध्ये काम जास्त असे, येईपर्यंत आठ वाजत. त्यामुळे मग सकाळचंच जेवण आई-बाबांना घ्यावे लागे.
आई-बाबांना आठ वाजता जेवण लागे. त्यांचे जेवण वेगळे ,कमी तिखट मसालेवाले , मयंक ला चटपटीत लागे, लेकीला मधून मधून सँडविच डोसा असे काहीतरी, तर बाबांना दात नसल्याने वरणपोळी. दोन तर्हेचा स्वयंपाक बने,
तिकडे गावात सर्व कामाला बाई तर इथे सर्व काम घरातच, संपदा ला कधीकधी बुटिकमध्ये काम जास्त असे, येईपर्यंत आठ वाजत. त्यामुळे मग सकाळचंच जेवण आई-बाबांना घ्यावे लागे.
आता आई-बाबांनाही कंटाळा येऊ लागला. इतक्या लहान घराची त्याना सवय नव्हती.दिवाळीला तुम्ही गावात या, या आश्वासनावर ते परत गेले .
एक दिवस मयंक च्या सीमाताई चा फोन “आईला जरा बरे नाहीये ,बाबा ही थकलेले वाटतात. मी येतेअधून मधून पण मला वाटतं आता त्यांनी एकटं नाही राहू . माझ्याकडे यायला तयार नाही.
‘हो बरोबर आहे, पण् ‘— संपदा बोलता बोलता थांबली
‘तू बोल तुला काय वाटते ते .’
ताई, आम्ही बरेच वर्ष झाले वेगळे राहत आहो त्यामुळे आमची लाईफ स्टाईल व आई-बाबांची ह्यात खूप अंतर पडले आहे. अगदी उठण्या झोपण्यापासून त्यांच्या खाण्याच्या सवयी आवडीनिवडी इतकंच काय टीव्ही कार्यक्रम, सगळं दोन टोकाचे .
त्यांच्या स्टेटसला शोभेल असं.त्यांच रहाणं पण काय आहे ना मयंक आणि मी, आमची परिस्थिती सामान्य ,बाबा क्लासवन ऑफिसर होते . त्यामुळे त्यांच्या कडे मित्रमंडळ, पार्ट्या खाणपीण वगैरे—--
समजलं मला तुला काय म्हणायचे आहे.
…
संपदाने मग आई-बाबां नी त्यांच्या परिस्थितीतला फरक, वया परत्वे आवडीनिवडी असे बरेच काही सांगत त्यांचे वेगळे राहणे कसे दोघांच्या सोयीचे ते समजवायचा प्रयत्न केला.
त्यांच्या स्टेटसला शोभेल असं.त्यांच रहाणं पण काय आहे ना मयंक आणि मी, आमची परिस्थिती सामान्य ,बाबा क्लासवन ऑफिसर होते . त्यामुळे त्यांच्या कडे मित्रमंडळ, पार्ट्या खाणपीण वगैरे—--
समजलं मला तुला काय म्हणायचे आहे.
…
संपदाने मग आई-बाबां नी त्यांच्या परिस्थितीतला फरक, वया परत्वे आवडीनिवडी असे बरेच काही सांगत त्यांचे वेगळे राहणे कसे दोघांच्या सोयीचे ते समजवायचा प्रयत्न केला.
“हो तुझं म्हणणं पटतंय! मी आई-बाबांची समजूत काढते “ सीमा ताई म्हणाली.
_____
सीमा शी बोलून झाल्यावर संपदा ला हलकं वाटलं तिला मागच सर्व आठवलं.
सीमा शी बोलून झाल्यावर संपदा ला हलकं वाटलं तिला मागच सर्व आठवलं.
संपदा नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती एका पार्लर वाल्या मैत्रिणीकडे ती एकदा सहज गेली होती. तिथे ब्युटी प्रॉडक्ट्स विकायला एक तरुण आला होता कुठल्यातरी कंपनीचा.
सुरुवातीला संपदा ला तो अगावू च वाटला, पण मैत्रीण खूप कौतुक करत होती.
नंतरही एक-दोनदा तो तिथे भेटला हळूहळू ओळख झाली. संपदाच मत परिवर्तन व्हायला लागले, मयंक नाव त्याच! खूप चांगल्या स्वभावाचा, सध्या नव्या नोकरीच्या शोधात.
सुरुवातीला संपदा ला तो अगावू च वाटला, पण मैत्रीण खूप कौतुक करत होती.
नंतरही एक-दोनदा तो तिथे भेटला हळूहळू ओळख झाली. संपदाच मत परिवर्तन व्हायला लागले, मयंक नाव त्याच! खूप चांगल्या स्वभावाचा, सध्या नव्या नोकरीच्या शोधात.
हळूहळू झालेली ओळख प्रेमात केव्हा बदलली संपादला ही कळले नाही.
तो त्याच्या आई-बाबांबरोबर राहत असे संपदा घरी बोलली, बाबांनी एवढेच म्हटलं नोकरी सोडता बाकी सर्व उत्तम आहे. तेव्हा संपदा म्हणाली माझी नौकरी आहेच,मी करीन बरोबरीने काम म्हणून आश्वासन दिले.
दोन्ही घरी बोलणे झाले, त्याचे बाबाही म्हणाले “पहा याची नोकरी साधारण आहे, नंतर काही कटकटी नको” पण तरी दोघांचे लवकरच शुभ मंगल झाले.
सासरी सगळी सुबत्ता होती, एकटी सून म्हणून सासूबाई लाड ही करत त्याच बरोबर चुकल्यावर बोलून ही दाखवत.
एक दोन महिन्यातच संपदाला लक्षात आले तिचे सासरे क्लास वन ऑफिसर असल्याने त्यांचा व सासूबाईंचा एक वेगळाच राहणीमान आहे जरा वरच्या स्तराचं, संपदा च्या माहेरी ही काही कमी नव्हते, पण आता लग्न झाल्यावर मयंक व तिचा पगार यावर त्यांचे स्टेटस ठरणार आणि त्यात सध्या तरी बरेच अंतर होते.
कोणी बोलले नाही तरी तिला ते जाणवत असे म्हणूनच तिला आपलं काहीतरी वेगळं हवं असं वाटू लागल आणि लवकरच तो चान्स मिळाला .
तो त्याच्या आई-बाबांबरोबर राहत असे संपदा घरी बोलली, बाबांनी एवढेच म्हटलं नोकरी सोडता बाकी सर्व उत्तम आहे. तेव्हा संपदा म्हणाली माझी नौकरी आहेच,मी करीन बरोबरीने काम म्हणून आश्वासन दिले.
दोन्ही घरी बोलणे झाले, त्याचे बाबाही म्हणाले “पहा याची नोकरी साधारण आहे, नंतर काही कटकटी नको” पण तरी दोघांचे लवकरच शुभ मंगल झाले.
सासरी सगळी सुबत्ता होती, एकटी सून म्हणून सासूबाई लाड ही करत त्याच बरोबर चुकल्यावर बोलून ही दाखवत.
एक दोन महिन्यातच संपदाला लक्षात आले तिचे सासरे क्लास वन ऑफिसर असल्याने त्यांचा व सासूबाईंचा एक वेगळाच राहणीमान आहे जरा वरच्या स्तराचं, संपदा च्या माहेरी ही काही कमी नव्हते, पण आता लग्न झाल्यावर मयंक व तिचा पगार यावर त्यांचे स्टेटस ठरणार आणि त्यात सध्या तरी बरेच अंतर होते.
कोणी बोलले नाही तरी तिला ते जाणवत असे म्हणूनच तिला आपलं काहीतरी वेगळं हवं असं वाटू लागल आणि लवकरच तो चान्स मिळाला .
मयंकला एका दुसऱ्या कंपनीचा जॉब ऑफर मिळाला पण तो पुण्याला इथल्यापेक्षा डबल पगार संपदाला बरं वाटलं. सासू सासरे सर्वांना वाईट वाटत होते इतक्या दूर एकटे राहणार? घर भाड,खर्च इथल्यापेक्षा जास्त कसं होणार ?
संपदा ठाम राहिली तिने तिथे नोकरी शोधली सर्व काम करून ती चार डबे जेवणाची देऊ लागली अशा तऱ्हेने तिने आर्थिक घडी बसवली.
हळूहळू काळ पुढे सरकत गेला. सायलीही झाली आता स्वतःचा टू बीएचके फ्लॅट लोन वर घेतला दोघे खूप मेहनत करत होते. सासू-सासरे मधून मधून त्यांच्याकडे येत असत. त्यांना पैशांनी मदत कराल तत्पर असायचे, काही ना काही भेट वस्तू आणत. बाबांनी बरेच वेळा ई.एमआय चे किती हप्ते उरले आहेत हेही विचारले ?
पण’ होईल मॅनेज बाबा’ असे म्हणत संपदा ने विषय टाळून दिला. तिला वाटत असे की जर सगळे पैसे बाबांनी दिले तर मयंक ला सवय लागेल मेहनत करायचा उद्देश नाही उरणार.
पण’ होईल मॅनेज बाबा’ असे म्हणत संपदा ने विषय टाळून दिला. तिला वाटत असे की जर सगळे पैसे बाबांनी दिले तर मयंक ला सवय लागेल मेहनत करायचा उद्देश नाही उरणार.
हळूहळू सर्व घडी व्यवस्थित बसली होती.
आणि आता हा नवा पेच निर्माण झाला होता.
आणि आता हा नवा पेच निर्माण झाला होता.
दिवाळीला सर्व एकत्र जमल्यावर सासुबाईंनी विषय काढला” आमच्यासाठी फ्लॅट पहा तीन बेडरूम पण फार लांब नको “
,
आई तुम्हाला चालेल वेगळे घर ?
,
आई तुम्हाला चालेल वेगळे घर ?
“हो ग मी समजले तुला काय म्हणायचे, बरोबर आहे तुझं .बरेच वर्षे आपण वेगळे राहत आहोत त्यामुळे वया परत्वेआमच्या सवयी,तुमचे राहणीमान यात खूप अंतर पडले आहे आम्ही गावाकडिल माणसं,एका घरात राहून ते अंतर कमी होण्या ऐवजी अजून वाढल तर एकत्र रहाण कठीण ,त्यांनी आपले संबंध बिघडण्याची शक्यता जास्त. त्यापेक्षा जवळ राहू पण वेगळे.
अधुनमधून येतजात राहू.
अधुनमधून येतजात राहू.
आई तुम्ही मला समजून घेतलं खूप बरं वाटलं मना वरच ओझं उतरल.असे म्हणून संपदा सासुबाईंच्या गळ्यात पडली.
—----------------------------------------------
—----------------------------------------------
लेखन सौ प्रतिभा परांजपे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा