जीवनाचे कटू सत्य

जीवनातील कटू सत्य

जमलेल्या अश्रूंना वाट मोकळी करण्यासाठी

डोळेच असावे असे नाही

कारण डोळ्यातील वाहणारे अश्रू

इतरांनाही रडवतील असा त्याचा ध्यास नाही

मात्र मनामध्ये ध्यास असला तर.....

डोळ्यांना अश्रूंचा सहारा  घ्यावाचं लागत नाही

कारण अश्रू हे आपल्या ध्यासाला कधीच

प्रत्यक्षात उतरविण्यास आधार देत नाहीत

त्यासाठी अश्रू आणि डोळ्यांना

दोघांनाही दोष देता येत नाही

कारण जीवन जगणे हा फक्त त्याचा ध्यास नाही

ध्यासाचा हव्यास आहे..

कारण त्याचा अभ्यास करावा लागत नाही


🎭 Series Post

View all