मी एक धर्मा तुन दुसऱ्या धर्मा मध्ये विवाह केला. माझा धर्म त्याच धर्मा पासून खूप वेगळा आहे. मला काय तक्रार नाही. पण आश्चर्य हे कि मी ज्या कुटुंब मध्ये लग्न करून आले. त्या लोकांना स्वतःची रीती भाती माहिती नाही. एवढी वर्षा झाली तरी अजून कोणाला नाही येत नाही.
पण एक गोष्टीचा खूप राग आला मला म्हणजे तुमचं कडे घरात जेवचे वांदे आहे पण मिठेपणा सोडाचा नाही. अंगावर नकली दागिने घालून कोण मोठेपणा करत. जे नाही आहे ते का लोकांना दाखवाच? आणि सगळ्यात मोठा मूर्खपणाचा कलश म्हणजे ह्यांना वाट येणारे जाणारे ह्याच्यावर जळतात अशा ह्यांना वाट.
पण एक गोष्टीचा खूप राग आला मला म्हणजे तुमचं कडे घरात जेवचे वांदे आहे पण मिठेपणा सोडाचा नाही. अंगावर नकली दागिने घालून कोण मोठेपणा करत. जे नाही आहे ते का लोकांना दाखवाच? आणि सगळ्यात मोठा मूर्खपणाचा कलश म्हणजे ह्यांना वाट येणारे जाणारे ह्याच्यावर जळतात अशा ह्यांना वाट.
'खिशात नाही आणा, मला बाजीराव म्हणा'
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा