माया ही पुढे पुढे चालत बाहेर गेली पण गाडीत बसण्या आधी ती परत मागे वळली व घराहून एक नजर फिरवू लागली...
त्या एका क्षणात तिच्या नजरे समोर तिचे पूर्ण बालपण तरळून गेले....
त्या एका क्षणात तिच्या नजरे समोर तिचे पूर्ण बालपण तरळून गेले....
कसा असतो ना तो एक क्षण त्यात आनंद अन् दुःख दोन्ही सामावलेले असते...
पुढे...........
शेवटि मायाला तिथेच थांबलेले पाहून तिच्या आईने आवाज दिला..
"माया..चल.....उशीर होईल..."
म्हणतच ती तिला घेऊन गाडीत येऊन बसली...
एका गाडीमध्ये माया तिची आई,ज्योती,मोहन अन् ड्रायव्हर बसले होते तर बाकीच्या दोन गाड्यांमध्ये घरची बाकीची मंडळी बसली होती..अन् ते सगळेच एका मागोमाग एक गाड्या निघाल्या मायाच्या लग्न कार्यालयाकडे..
म्हणतच ती तिला घेऊन गाडीत येऊन बसली...
एका गाडीमध्ये माया तिची आई,ज्योती,मोहन अन् ड्रायव्हर बसले होते तर बाकीच्या दोन गाड्यांमध्ये घरची बाकीची मंडळी बसली होती..अन् ते सगळेच एका मागोमाग एक गाड्या निघाल्या मायाच्या लग्न कार्यालयाकडे..
इकडे प्रेम च्या घरचे ही निघाले होते लग्नासाठी पण पृथ्वी तो नंतर येईन म्हणून तो घरीच थांबला होता... कारण त्यांची एक मिटिंग होती अन् तो ती पूर्ण करून लगेच येतो बोलला होता, तसे त्याचे वडिल अन् त्याच्यात त्यावरून ही वाद झाला होता.
पण तो काही कोणाचे ऐकून घेणारा थोडीच होता त्याला जसे हवे जे हवे त्याच्या मनाला येईल तेच तो करत होता..अन् आज ही त्याने त्याची एक मिटींग ठेवली होती..जी तो पूर्ण करूनच लग्नासाठी जाणार होता..
सगळे घराबाहेर पडले तसा तो त्यांचा लॅपटॉप उघडून बसला त्याची मिटिंग दीड दोन तास चालली होती नंतर तोही उठला व फ्रेश होऊन बाहेर आला तसा त्याचा मोबाईल वाजू लागला... त्यावर त्याच्या आईचे नाव पाहून त्याने लगेच कॉल उचलला व तो बोलू लागला..
"हा आई बोल..."तशा त्या बोलू लागल्या.
"अरे कुठे आहेस येतोयस ना ये लवकर नाहीतर लग्न होऊन जाईल...."तसा तो ही लगेच बोलला
" हो आई मी येतोय.. अन् हो मी पोहचेन वेळेत नको टेंशन घेऊ...मी निघतोच आहे.."
"बरं बरं लवकर ये..."म्हणतच त्या बोलल्या. तसा त्याने ही होकार दिला..
"ओके...बाय..."म्हणतच त्याने फोन ठेवून दिला...
"ओके...बाय..."म्हणतच त्याने फोन ठेवून दिला...
इकडे मंगलकार्यात सगळे पोचले होते.बाहेरच खूप मोठं मोठे बॅंनर लावले होते....
माया अन् प्रेमचा फोटो ही होता सोबतीला..खूपच छानं दिसत होती दोघांची जोडी..तीथे येणारा प्रत्येक जण त्या फोटोला पाहतच खुश होत आत जात होता, मेन इंट्रीलाच तो बॅनर लावला गेला होता...
मायाच्या घरापासून तो हॉल जवळ असल्याने ते सगळे अगोदर पोचले होते...अन् ते पोचल्यानंतर प्रेम च्या घरच्या ही गाड्या लगेच आल्या तसे मायाच्या घरचे सगळेच त्यांचे स्वागत करायला सामोरी गेले...
प्रेमच्या घरच्यांचे अगदी छान प्रकारे स्वागत करण्यात आले..ती मंडळि आली तेव्हा बॅंडबाजा लावून त्यांना आत नेण्यात आले...
तिथली सजावट ही खूपच छान केली होती...सगळे अगदी निरखून पाहत होते... सगळीकडे फुलांचा घमघमाट सुटला होता कारण प्रवेशद्वारापाशी एक सुवासिक सेंट स्प्रे फॅन बसवला होता त्याने सगळा परीसर अगदी सुवासिक बनला होता...
तिथली सजावट ही खूपच छान केली होती...सगळे अगदी निरखून पाहत होते... सगळीकडे फुलांचा घमघमाट सुटला होता कारण प्रवेशद्वारापाशी एक सुवासिक सेंट स्प्रे फॅन बसवला होता त्याने सगळा परीसर अगदी सुवासिक बनला होता...
अगोदर सगळ्यांचे मान पान आहेर वगैरे करण्यात आले तसा तो सगळा माना पानाचा कार्यक्रम उरकला तसे गुरूजींनी मांडवा कडे प्रस्थान केले....त्यासाठी वेगळा स्टेज वेगळे डेकोरेशन केले गेले होते.
तीथे होम हवन ची तयारी केली होती...अगोदर सप्तपदी होणार होती अन् नंतर अक्षदा..... असे नियोजन केले होते...
मायाला पुजेला बोलवण्यात आले ती ही मस्त तयार होऊन आली होती....तिने नऊवारी साडी काष्टा पध्दतीने घातली होती...हिरव्या रंगाची साडी तिच्यावर खूपच खुलून दिसत होती...ती अगोदरच नाजूक होती त्यात तिचा तो पेहराव तिला आणखीनच सुंदर व आकर्षक बनवता होता...
व केसांचा अंबाडा बांधला होता...तिच्या त्या साडीवर तो अंबाडा अन् त्याला माळलेली गजऱ्याची वेणी खूपच सुंदर दिसत होती..... ती तर अस्सल मराठमोळी दिसत होती..
व केसांचा अंबाडा बांधला होता...तिच्या त्या साडीवर तो अंबाडा अन् त्याला माळलेली गजऱ्याची वेणी खूपच सुंदर दिसत होती..... ती तर अस्सल मराठमोळी दिसत होती..
ती येऊन तिथे पाटावर बसली..व गुरूजी सांगतील तशी पुजा करू लागली अगोदर तिला गणपती पूजन करायला सांगितले..व नंतर तिला आत पाठवले व प्रेम ला बोलवले त्याच्या हातून ही पुजा करून घेतली...आता त्या दोघांना एकत्र पुजा करायची होती अन् जोडीने हवन करायचे होते नंतर सप्तपदी ही चालायची होती तसा प्रेम अचानकच बोलला ...
"गुरूजी मी आलोच एक मिनिटात...." तसे ते गुरूजी बोलले.
"अहो यजमान आता कुठे जाताय बसा कि नवरी मुलगी येईलच इतक्यात आता सप्तपदी ही सुरू करायची आहे...."
तसा तो त्यांना आडवतच बोलला.
तसा तो त्यांना आडवतच बोलला.
"ते.....ते......मी ही कपडे चेंज करून येतो..."म्हणतच तो जागेवर उठून उभा राहिला...
तसे त्याचे वडिल त्यांच्या जवळ येतच बोलले.
तसे त्याचे वडिल त्यांच्या जवळ येतच बोलले.
"प्रेम काय झाले...कुठे चालला आहेस.."
तसा तो बोलला.
तसा तो बोलला.
"मी ..आलोच...कपडे चेंज करून येतो.."
"अरे पण तेच तर कपडे घातलेस ना...मग ...आता परत का चेंज करायचे आहे .." म्हणतच ते त्याच्याकडे पाहत होते..
तसा तो लगेच बोलला.
तसा तो लगेच बोलला.
"बाबा मी आलोच लगेच..,.हे या कपड्यात अनकंफर्टेबल वाटत आहे..आलोच मी...." म्हणतच तो तिथून निघून ही गेला.....
अन् ते तसेच मागे वळले ..तशी त्यांची नजर एका लहान मुलांवर पडली...तसे ते तिकडे पाहतच त्याच्या जवळ जातच बोलू लागले...
"अले बापरे कोण आलेय...."
म्हणतच त्यांनी त्या मुलाकडे हात केले तसा तो मुलगा ही अगदी हसतच त्यांच्या कडे झेपावला..अन् त्यांनी त्या मुलाला आपल्या मिठीत घेतले..
व समोर पाहतच बोलू लागले..
म्हणतच त्यांनी त्या मुलाकडे हात केले तसा तो मुलगा ही अगदी हसतच त्यांच्या कडे झेपावला..अन् त्यांनी त्या मुलाला आपल्या मिठीत घेतले..
व समोर पाहतच बोलू लागले..
"रमा ताई..या ना खूप वेळ केला यायला मी गाडी तर लवकर पाठवली होती कि.... काही अडचण झाली का..."
तशी ती बोलू लागली..
तशी ती बोलू लागली..
"अहो नाही अडचण कसली फक्त गाडीत बसून तर यायचे होते...ते काय ना हिचे काही आवरणे होतच नव्हते म्हणून उशीर झाला...कधी पासून तयारी करत होती हे घालून कि ते घालू करत..पण तिला काही पटतच नव्हते शेवटी ती व तिचे वडिल बाजारात जाऊन आले तेव्हा कुठे ती तयार झाली..."म्हणतच ती तिच्या लेकिकडे पाहत होती..
तसे ते त्या दोघींना पाहतच बोलले.
"बरं बरं या तुम्ही..."
तसे ते त्या दोघींना पाहतच बोलले.
"बरं बरं या तुम्ही..."
"सुकन्या......सुकन्या...."म्हणत ते त्यांच्या बायकोला आवाज देतच बोलवत होते.
"चला तुम्ही ती बघा तिथे आहे...या ....पण विलासराव कुठे आहेत ते आले नाहीत का..."म्हणतच ते चालत चालतच बोलत होते..
तशी ती बोलली.
तशी ती बोलली.
"अहो ते येणार होते पण त्यांची थोडी तब्येत बिघडली म्हणून मग ते बोलले कि तुम्ही दोघीच जाऊन या म्हणून मग आम्ही दोघीच आलो ...आता न येता ही बसता येत नाही ना शेवटी लेकिचे सासर...असं कसं नाते तोडणार ना..."म्हणतच ती बोलली अन् त्याने शिवराज च्या आठवणींना उजाळा देत होती...
तर ही रमा म्हणजे शीवराज व सुकन्या च्या विहीनबाई बरं का..अन् त्यांची सवयच आहे अशी टोमणे देऊन बोलण्याची अन् ही गोष्ट जहांगीर परिवाराला चांगलीच माहित आहे...आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि ही मध्येच कोणाची विहिनबाई आली म्हणून तर कळेल लवकर कोण आहेत त्या ते..........
तसे तेही त्या गोष्टी कडे दुर्लक्ष करून त्यांना सुकन्या व पार्वती बाई कडे नेऊन त्यांच्या पाहुणचाराची सोय करतात..
तशा त्या रमाबाई सुकन्या ला पाहतच बोलतात.
तशा त्या रमाबाई सुकन्या ला पाहतच बोलतात.
"ताई...पण ही तयारी काही ठीक वाटत नाही..... नाही का..म्हणजे तुमच्या लेवलची वाटत नाही....मुलगी तर सुंदर आहे ना नाही म्हणजे घाई घाईतच लग्न जमलं म्हणून विचारतेय... प्रेम प्रकरण तर नाही ना प्रेम चे...."
म्हणतच ती हसून टोमणे देत होती...तसा सुकन्या ला ही तिचा राग येत होता पण तरी ती शांत बसून ती बोललेल ते ऐकून घेत होती...
तशा पार्वतीबाई बोलल्या...
म्हणतच ती हसून टोमणे देत होती...तसा सुकन्या ला ही तिचा राग येत होता पण तरी ती शांत बसून ती बोललेल ते ऐकून घेत होती...
तशा पार्वतीबाई बोलल्या...
"हो....तसंच तर आहे म्हणून तर इतकं सगळं डेकोरेशन केलंय तिच्या वडिलांनी अन् एक रूपया सुद्धा घेतला नाही आमचा.. स्वतः च केलेय सर्व काही....अन् मान पान देऊन लग्न लावून देत आहेत तेच...त्यांना त्यांच्या मुलीपेक्षा काहीच मोलाचं नाही....." म्हणतच त्याही बोलल्याच...
तशी ती शांत झाली......व सुकन्या पार्वतीबाई कडे पाहून हळूच हसल्या.....
तशी त्या रमाबाई ची लेक निता बोलली...
तशी ती शांत झाली......व सुकन्या पार्वतीबाई कडे पाहून हळूच हसल्या.....
तशी त्या रमाबाई ची लेक निता बोलली...
"काकू...भावोजी दिसत नाहीत..ते आले नाहीत का....."
तशी सुकन्या बोलली.
तशी सुकन्या बोलली.
"नाही तो येत आहे..येईलच इतक्यात.."
तशी ती त्यांची विहिनबाई रमा ती बोलली.
तशी ती त्यांची विहिनबाई रमा ती बोलली.
"म्हणजे आमच्या जावयाला सोडून आलात तुम्ही... त्यांच्या शिवायचं लग्न लावणार आहात कि काय..."
तशा त्या बोलल्या.
" अहो काही काय...तो आमच्या घरचा मोठा मुलगा त्याला कसे काय ठेऊन येऊ...ते तर तो बोलला कि मी नंतर येईन म्हणून..."
" अहो काही काय...तो आमच्या घरचा मोठा मुलगा त्याला कसे काय ठेऊन येऊ...ते तर तो बोलला कि मी नंतर येईन म्हणून..."
तशी ती मध्येच अडवत बोलली.
"काय हे ताई,अहो ते लाख बोलतील हो पण तुम्ही त्यांना सोबतच घेऊन यायला हवं होतं ना...त्यात ते किती एकटे पडलेत.. त्यामुळे त्यांचे मन लागत नसेल असे लग्न समारंभात म्हणून ते नाही बोलले असतील म्हणून तुम्ही ही लगेच त्यांना साथ द्यायची का त्यासाठी...मी तर म्हणतेय त्यांचं लग्न लावायला हवं होतं...प्रेम चे काय नंतर झालंच असत कि..."
म्हणतच ती नुसती बडबड करत होती..अन् ते ऐकून तर सुकन्या अन् पार्वती बाई दोघी ही अगदी चिडल्या होत्या पण तीथे त्यांना काही बोलता ही येत नव्हते.
त्यांना तर असे वाटत होते कि का बोलावले यांना लग्नासाठी....म्हणतच त्या दोघीही अगदी गप्प बसून राहील्या ती जे काही बोलली ते ऐकत......
म्हणतच ती नुसती बडबड करत होती..अन् ते ऐकून तर सुकन्या अन् पार्वती बाई दोघी ही अगदी चिडल्या होत्या पण तीथे त्यांना काही बोलता ही येत नव्हते.
त्यांना तर असे वाटत होते कि का बोलावले यांना लग्नासाठी....म्हणतच त्या दोघीही अगदी गप्प बसून राहील्या ती जे काही बोलली ते ऐकत......
Keep reading...................