आपण नेहमी प्रेमा बदल बोलत असतो त्या वेळी फक्त तारुण्यात प्रेमात पडलेल्या लोकां बदल बोलत असतो. पण खरं प्रेम हे वयाच्या साठी नंतरच्या काळात जास्त प्रमाणात पाहण्यात येते. तारुण्यात तर कोणी ही प्रेम करतो पण माणसाला प्रेमाची गरज ही त्याची वयाची साठी नंतर जास्त असते.....
तारुण्यात जे प्रेम केले जाते ती काही वेळेस ऐकमेकां न बदल चे आकर्षण असते शकते तर काही वेळेस ़़खर प्रेम देखील पाहण्यात येते. पण वयाच्या साठीनंतर बायको चे तारुण्यातले रुप नसते ना माणसाचा रुबाबदार पणा. तरी सुद्धा जे लोक वयाच्या हया टप्प्यात सुद्धा ऐकमेकां सोबत असतात तिथे खरे प्रेम असते.
असेच ऐक पेमाची गोष्ट आहे जोशी आजी आजोबाची....
काय आहे हे पाहण्यासाठी भेटुया पुढील भागात...