Login

कुसुमाग्रज इन्फॉरमेशन इन मराठी.

माहितीपूर्ण
मराठीतील एक साहित्य लेखक म्हणुन कुसुमाग्रज ह्यांना ओळखले जाते.
कुसुमाग्रज ह्यांचे पुर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे.
पण त्यांचं खरं नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, त्यांना त्यांच्या काकांनी दत्तक घेतले होते.

आणि म्हणुनच त्यांचं नाव बदलून विष्णू वामन शिरवाडकर ठेवण्यात आले.

त्यांचा मूळचा जन्म नाशिकचा आणि त्यांचं शिक्षण ही नाशिकमध्ये करण्यात आले.त्यांचे वडील वामन शिरवाडकर हे पेशाने वकील होते.

काही कामानिमित्त ते पिंपळगाव येथील बसवंत या गावी आले आणि तेथेच स्थायिक झाले, त्याच ठिकाणी त्यांचं बालपण गेलं.

विष्णू वामन शिरवाडकर यांना सात भावंडे होती, त्यात सहा भाऊ आणि एक कुसुम नावाची बहीण होती. त्यांनी टोपण नाव कुसुम आग्रज ह्यावरून ठेवले.

त्यांचं प्राथमिक शिक्षण हे पिंपळगावला तर माध्यमिक शिक्षण नाशिक ला झाले.

शिक्षण घेत असताना त्यांनी त्यांची पाहिली कविता प्रकाशित केली ती रत्नाकर मासिकातून प्रकाशित करण्यात आली.

शिक्षण पुर्ण केल्या नंतर त्यांनी चित्रपठात पटकथा लिहण्याच काम सुरु केलं.

त्याच बरोबर त्यांनी अनेक वृत्तपत्रांमध्ये संपादनाचे काम ही केले, स्वराज्य प्रभात, नवयुग, धनुर्धारी ही काही वृत्तपत्रे आहेत.

मराठी आणि लिखाणावर प्रेम असणारे कुसुमाग्रज ज्यावेळी पत्रकारेच्या निमित्ताने मुंबईत त्यावेळी त्यांची भेट मराठी साहित्य संघाच्या डॉ. अ. ना भालेराव यांच्याशी झाली.

त्यातून प्रेरणा घेत ते उत्तम नाटककार म्हणुन नावारूपाला आले. त्यांच्या कथा आणि कविता आज ही प्रसिद्ध आहे. त्यांची ओळख एक नाटक करापेक्षा कवी म्हणुन अधिक नवा रुपाला आली आहे.

आज ही त्यांच्या कविता या ओठांवर आहे. आपल्या त्यांच्या कविता, अक्षरबागा, किनारा, चाफा, छंदोमयी, जाईचा कुंज , जीवन लहरी, थांब सहेली, पांथेय, प्रवासी पक्षी, मराठी माती, महावृक्ष, माधवी, मारवा, मुक्तायन, मेघदूत, अशा अनेक विविध कविता यांनी लिहल्या.

शिरवाडकरांचे नाटक दुसरा पेशवा, कोंतेय, आमचं नाव बाबुराव, ययाति आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट असे अनेक विविध नाटक यांनी लिहले.

इतकेच नाहीतर कथा संग्रह लिहलेले सुद्धा तितकेच गाजले अंतराळ, आपईमेंट, एकाकी तारा, काही वृद्ध काही तरुण.

कुसुमाग्रज्यांच्या अनेक कविता मधुन एक कविता तुमच्या पुढ्यात लिहते.
अखेर कमाई तुमच्या पुढ्यात च्या चार ओळी लिहते.

मध्यरात्र उलटल्यावर,
शहरातील पाच पुतळे,
एका चौथाऱ्यावर बसले,
आणि तिचं गळू लागले.
ज्योतिबा म्हणाले,
शेवटी मी झालो फक्त मावळ्यांचा,
शिवाजी राजे म्हणाले,
मी फक्त मराठ्यांचा,
आंबेडकर म्हणाले,
मी फक्त बौद्धचा,
टिळक उद्गारले,
मी तर फक्त
चित्तपावन ब्राम्हणांचा.

डॉक्टर बाबासाहेब यांच्या 1930 साली झालेल्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहत कवी कुसुमाग्रज यांनी हातभार घेतला.

आणि तिथूनच त्यांची क्रांतिकारी कविताची खरी सुरवात झाली.

कुसुमाग्रज हे एक समाजसुधारक देखील होते, त्यांनी दलितांचे व्यथाचे दुःख आपल्या कवितेतून अनेकदा मांडले.

ध्रुव मंडळची स्थापना 1933 साली केली. त्याच बरोबर नाशिक मध्ये आदिवासी समाजाच्या विद्यार्थांना शिक्षणासाठी मदत देखील केली.

कवी कुसुमाग्रज यांची खरी लिखाणाची सुरवात मुंबईतील मराठी साहित्य संघातील डॉ अ न भालेराव यांना भेटल्यावर झाली.

कवी कुसुमाग्रज हळू हळू नाटक ही लिहू लागले.

नंतर कवी कुसुमाग्रज स्मरणार्थ नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्टान नावाची संस्था निर्माण करण्यात आली.

कवी कुसुमाग्रज यांनी लिहलेल्या नटसम्राट या नाटकास अकॅडमी पुरस्कार देखील मिळालं 1974 साली. हा पुरस्कार मिळवणारे ते दुसरे महाराष्ट्रीयन लेखक आहे.

अशा या कवी कुसुमाग्रज यांनी बऱ्याच कादंबऱ्याचे लिखाण देखील केलं.

कुसुमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह आला 1933 मध्ये त्याच नाव जीवनलहरी, आणि तोह प्रसिद्ध झाला.

त्यांच्या 16 कविता, तीन कादंबऱ्या, आठ लघुकथा, सात निबंध, 18 नाटके आणि सहा एकांकिका त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य पूर्व काळात सुरु झालेल्या पाच दशकाच्या कारकिर्दीत लिहल्या.

नटसम्राट पद्मभूषण 1991 साली.
1987 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कारसाठी.
1974 चा मराठीतील साहित्य अकॅडमी पुरस्कार मिळालं होतं.

मडगांव येथे झालेल्या 1964 साली अखिल भारतीय मराठी येथे त्यांनी काम ही केले.

कवी कुसुमाग्रज यांच्या 10 प्रसिद्ध कविता.
अखेर कमाई.
पृथ्वीचे प्रेमगीत
वेडात मराठे वीर दौडिले सात.
क्रांतीचा जयजयकार
स्वातंत्रदेवीची विनवणी
कोलंबसाचे गर्वगीत.
बर्फ चे तट पेटूनी उठले.
गाभारा.
निरोप.
समारोप.

कवी कुसुमाग्रज यांना शाळेत असताना क्रिकेट आणि नाट्यअभिनयाचा छंद जडला.
ते चौथीत असताना पहिल्यांदा त्यांनी टिळकांनवर कविता लिहिली.

लेखणाच्या उमेदवारीच्या काळात त्यांनी पहिला लेख लिहला तो म्हणजे एक होता राजा.

दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट अशी ही काही गाजलेली नाटकं.

पुणे विद्यापिठाणे काही पुरस्कार दिलेली राम गणेश गडकरी, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार दिली.

डी लिट ही पदवी, पद्मभूषण पुरस्कार देऊन राष्ट्रपतीनीं त्यांचा गौरव केला.

मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी त्यांना तीन वेळा पराभव पत्कारावा लागला.

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी.
कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी...
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहुण..
गंगामाई पाहुनी आली, गेली घरट्यात राहून..
माहेरवाशीन पोरी सारखी चार भिंतीत नाचली..
मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली...
भिंत खचली,चूल विझली, होते नव्हते गेले...
प्रसाद म्हणुन पापण्यावरती पाणी तितके ठेवले..

कणा ही कविता आपण लहान पणा पासुन वाचली आहे आहे शिकलो आहे. ती कविता मी थोडक्यात इथे मांडली आहे आणि त्यांची माहिती सुद्धा.