कॅटेगरी - राज्यस्तरिय कथामालिका
सब कॅटेगरी- सामाजिक कथा
स्त्रीच्या भावनाशिलतेला…..!
प्रसंगानुरूप रुपे तिची
हरवणे कठिण चंडिकेला…..!!"
स्वभावानी सालस . शिक्षणापुरती बाहेर
पडणारी . एम बी . ए .झालेली परंतु रूढीवादी वातावरणात लहानाची मोठी झालेली . रेवाच्याआईवडिलांवर पुरुषी संस्कृतीचा
पगडा . सामाजिक प्रतिष्ठेला महत्त्व
देणारे . लोक काय म्हणतील ? हा प्रश्न त्यांच्या मनात कोणतीही गोष्ट करतांना
असायचा . त्याच्या ह्या रूढीवादी विचारांमुळे रेवाचे लग्न वयात व्हावे . रेवाचं वाढतं वय पाहून रेवाच्या लग्नाबाबत रेवाचे आईवडिल चिंतेंत
होते . काय तर, रेवाच्या हातावर पांढरे डाग होते . ते पाहून तिचे लग्न जुळत नव्हते .
नव्हे ना बाबा ."
पुरुषाशिवाय स्त्री अधुरी….!
दोघांनी मिळून करायची असते
आयुष्याची कहानी पुरी…..!!"
नाही रे बाळा, "तू आमची लाडाची मुलगी . शिक्षणा व्यतिरिक्त बाहेरचं जग माहित नाही .
कुठला व्यवहार केला नाही . नव्हे तुला कधी तसे काम पडले नाही . त्यामुळे चिंता वाटते आमच्या नंतर तुझं कसं होईल .त्यात आपला समाज पुरुषप्रधान स्त्री ला कमजोर समजून एकट्या स्त्रीचा गैरफायदा घेणारे टपूनच असतात . पुरुषाचा दोष असला तरी मुलींनाच दोष देतात ."
चिंता बरी नाही त्याचा तब्येतीवर परिणाम
होतो ".
"हो, झालाच आहे परिणाम . तुझी आई व मी दोघेही कमी वयात हार्ट पेशन्ट झालोत ", बाबा .
आलेलं . त्यांना दोन मुलगे एकाचं लग्न झालेलं दुसरा मुलगा राजेश . बीन लग्नाचा तीस बत्तीस वर्षाचा .जवळपास रेवाच्याच वयाचा होता . दिसायला देखणा . रुबाबदार . बाई व बाटलीचं तसेच सट्ट्याचं व्यसन असणारा . कुसंगतीत रहणारा . स्वभावानी धूर्त . सरड्या सारखे रंग बदलणारा . विघ्न संतोषी . "इसकी टोपी उसके सर " करून आपले शौक
भागवणारा .बारावी पास . अद्याप काहीही कामधंदा न करता वडिलांच्या भरवशावर खाणारा .
नाही .त्यानी रेवाला प्रेमजाळात फसविण्याचं ठरवले . रेवा समोर व तिच्या कुटुंबियांसमोर खूप आदर्श वर्तन करणे सुरु ठेवले .
तुझ्यामुळे आज आईबाबा आनंदी आहेत . तुझे माझ्यावर उपकार आहेत ", असे रेवा राजेशला नेहमी म्हणायची .
होताच . एकदिवस घरी दारू पिऊन उशीरा घरी
आला .रेवाला धक्काच बसला .आजवर तो असा दारु पिऊन घरी आला नव्हता . काही दिवसानंतर दारू पिऊन उशीरा घरी येणं नित्याचच झालं .
रेवानी दारु पिऊन उशीरा घरी येण्याबाबत टोकलं असता तिच्यावर हात उगारला . राजेशचं हे रूप पाहून रेवाच्या पायाखालची जमीनच सरकली .
राहायचे . रेवाला जिल्हयाच्या डॉक्टरांची ट्रिटमेन्ट असल्यामुळे तिच्या सासुसासऱ्यांनी प्रसुतीसाठी माहेरी पाठवले नव्हते .
" मुलगा झाला असता तर धावत आलो
असतो ."
क्रमशः
राजेशचं खरं रूप रेवाच्या आईबाबांना कळेल
का ? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचायला विसरू नका .
धन्यवाद !
कथा आवडल्यास लाईक कमेन्ट व शेऊर जरूर करा .न आवडल्यास माफ करा .
©®✍️ ऍड. नीता प्रफुल्ल कचवे
टीम - अमरावती
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा