घाबरतो तर फक्त क्षणिक सुखाला रे
जे आत्ता आहे तर पुढच्या क्षणात नसेल ही...
पण दुःखाची शास्वती आहे कारण ,
दुःख कधीच पाठ फिरवून जाणार नाही...
ते कधीच क्षणिक सोबत करणार नाही
तसे ही प्रदीर्घ दुःखाच्या ,
सानिध्यात राहून थोडा वेळ येणारे
सुख पचनी पडत नाही रे..
Anuradha andhale palve
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा